शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

दुष्काळी माणमध्ये धबाबा तोय आदळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:15 IST

दहिवडी : माण हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. राजवडी, बिजवडी या गावांना वर्षानुवर्षे पाण्यासाठी टँकर येतो. त्याच राजवडीत ...

दहिवडी : माण हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. राजवडी, बिजवडी या गावांना वर्षानुवर्षे पाण्यासाठी टँकर येतो. त्याच राजवडीत निसर्गाच्या कृपेमुळे सर्व बंधारे, तलाव, ओढेनाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे येथील तलावाला धबधब्याचे स्वरूप आले. धबधबा पाहण्यासाठी ग्रामस्थांसह परिसरातील तरुणवर्ग, लहान मुले गर्दी करत आहेत.या तालुक्यातील कित्येक गावांमध्ये पावसाळ्यातही ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू असते. त्यात कायमस्वरुपी दुष्काळी असणाऱ्या माण तालुक्यातील राजवडी गावात गतवर्षी खूप चांगला पाऊस झाला. गेल्या दहा वर्षांपासून तहानलेले परिसरातील सर्व तलाव, ओढे-नाले बंधारे भरून वाहू लागले. त्यातच गावच्या पूर्व दिशेस असणाºया पांडोबाचा कडा तलाव हा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. सांडव्यावरून पडणाºया पाण्याने पुढे जाऊन धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले. अल्पावधीतच हा धबधबा पंचक्रोशीतील लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. गावचा धबधबा पाहण्यासाठी तालुक्यातील लोक गर्दी करू लागले आहेत. बालगोपाळांबरोबरच मोठ्यांनाही पाण्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेता येत आहे.