शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

स्टंटबाजीवर निवडून येणाऱ्यांमुळे लोकशाहीला धोका : शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 13:33 IST

चार वर्षे ज्यांचा पत्ता नसतो, ती मंडळी केवळ स्टंटबाजी करून निवडून येतात. काम न करता त्यांना जनता निवडून देते, ही बाबच लोकशाहीला घातक आहे, अशी टीका पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केली.

ठळक मुद्देस्टंटबाजीवर निवडून येणाऱ्यांमुळे लोकशाहीला धोका : शिवतारेकाम न करता लोक खासदार होतात, हेच विशेष...

सातारा : चार वर्षे ज्यांचा पत्ता नसतो, ती मंडळी केवळ स्टंटबाजी करून निवडून येतात. काम न करता त्यांना जनता निवडून देते, ही बाबच लोकशाहीला घातक आहे, अशी टीका पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केली.जिल्हा नियोजन भवनात आयोजित केलेल्या टंचाई आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. सातारा व बारामती लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवतारे म्हणाले, शरद पवार यांचा विचार जनतेने नाकारल्याचे लोकसभा निकालावरून स्पष्ट होते. काही लोक काम न करता व चार वर्षे मतदार संघात न फिरताही त्यांना लोक निवडून देतात.

साताऱ्याचे खासदार सव्वा लाख मतांनी निवडून आले आहेत. सव्वालाख लोकांचा हा जनादेश आहे. शेवटी जनता मालक आहे. त्यांना वाटतं चालतंय, त्यात कोण काय करू शकतं? तरीही शिवसेनेच्या उमेदवाराने साडेचार लाख मते मिळवली आहेत, हे लक्षात घेण्याजोगे आहे.पुरंदर विधानसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांना चार हजारांचे मताधिक्य मिळाल्याबाबत छेडले असता पालकमंत्री म्हणाले, भावनिक साद घालून काही लोक मते मागतात. सुळे यांना केवळ चार हजारांचे मताधिक्क्य मिळाले आहे. पुढच्या विधानसभेला चित्र उलटे दिसेल.गोविंदा...नाच्या असून निवडून येतोराम नाईक यांच्यासारखे समर्पित वृत्तीने काम करणारे नेते लोकसभा निवडणुकीत नाच्या असणऱ्या गोविंदाकडून पराभूत झाले होते. गोविंदाच्या विजयामुळं समाजाचं किती नुकसान झालं. हे सर्वांनाच माहिती आहे, असेही शिवतारे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर