शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

लिंबाची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:35 IST

सातारा : उन्हाळ्याच्या दिवसांत लिंबू सरबतला मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून मागणी केली जात आहे. परिणामी येथील बाजारपेठेत लिंबाची खरेदी-विक्री वाढली ...

सातारा : उन्हाळ्याच्या दिवसांत लिंबू सरबतला मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून मागणी केली जात आहे. परिणामी येथील बाजारपेठेत लिंबाची खरेदी-विक्री वाढली आहे. दहा रुपयांना चार ते पाच लिंबूंची विक्री विक्रेत्यांकडून होत आहे. पाच रुपयांपर्यंत लिंबू मिळत आहे.

बचतगटांची लगबग

सातारा : तौक्ते वादळ पुढं सरकल्यानंतर उन्हाळी पदार्थ बनविण्यासाठी सध्या ग्रामीण व शहरी भागातील बचत गटातील महिलांची लगबग सुरू आहे. कुरवड्या, भातवडी, चटणी, लोणचे असे पदार्थ बनवून त्याची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. त्यातून बचतगटांना पैसे मिळतात.

मोकाट जनावरांचा त्रास

सातारा : मोकाट जनावरांच्या झुंडीच्या झुंडी फिरत असून, अनेकदा ही जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत आहे. नागरिकांबरोबरच वाहनधारकांनाही याचा नाहक त्रास होत आहे. या जनावरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

कलिंगडाला मागणी

सातारा : उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने गारवा देणारी कलिंगड व टरबुजे विक्रीसाठी परिसरात दाखल झाले आहेत. संचारबंदीमुळे रस्त्याशेजारी सकाळी ११ वाजेपर्यंत याची विक्री सुरू असते.

...................