शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

स्वच्छतेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:38 IST

कऱ्हाड : आगाशिवनगर येथील कॉलन्यांमध्ये स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे. काही कॉलनींमध्ये सर्वत्र कचरा पसरला आहे. झाडी वाढली ...

कऱ्हाड : आगाशिवनगर येथील कॉलन्यांमध्ये स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे. काही कॉलनींमध्ये सर्वत्र कचरा पसरला आहे. झाडी वाढली आहे. कचरा उचलण्यासाठी कर्मचारी येत नाहीत. त्यामुळे दुर्गंधी पसरून अस्वच्छता निर्माण झाली आहे. याबाबत वेळोवेळी मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे.

फलकाची दुरवस्था

कऱ्हाड : शामगाव घाट ते वाघेरी या रस्त्यावर अनेक ठिकाणी असलेल्या सूचना फलकांची दुरवस्था झाली आहे. रात्रीच्या वेळी वाहने चालविताना चालकांना दिशा समजत नसल्याने अपघात घडत आहेत. भुरटे चोर फलक उचकटून नेत आहेत. त्यामुळे रस्त्यावर केवळ फलकांचे सांगाडे शिल्लक आहेत. उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

रोपांची देखभाल

कऱ्हाड : सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून मोरगिरी ते नाटोशी रस्त्यानजीक लावलेल्या झाडांची देखभाल केली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. या रस्त्यालगत लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देणे, आजूबाजूचे गवत काढणे, झाडांना खड्डे काढण्याचे काम केले जात आहे. या कामामुळे झाडांची वाढ चांगली झाली आहे.

विटा मार्ग खड्ड्यात

कऱ्हाड : येथील कृष्णा कॅनॉलपासून ओगलेवाडीपर्यंत कऱ्हाड-विटा मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, अपघाताचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर या मार्गालगत मोकाट श्वानांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. तीन ते चार ठिकाणी स्थानिकांकडून कचराही टाकला जातो. त्यामुळेच वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.