शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पळशीत आग लागल्याने वनसंपदेचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 20:06 IST

fore, forestdepartment, sataranews मार्डी-म्हसवड मार्गावरील असलेल्या वनविभागाच्या वनीकरणास लागलेल्या आगीने वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे तीन तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात वनविभागाला यश आले.

ठळक मुद्देपळशीत आग लागल्याने वनसंपदेचे नुकसान

पळशी : मार्डी-म्हसवड मार्गावरील असलेल्या वनविभागाच्या वनीकरणास लागलेल्या आगीने वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे तीन तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात वनविभागाला यश आले.मार्डी म्हसवड मार्गालगत वनविभागाने तीन वर्षांपूर्वी २५ हेक्टर क्षेत्रात लिंब, चिंच, वड व पिंपळ झाडांची लागवड केली होती. या वनीकरणास गुरुवारी दुपारी आग लागल्याचे येथील ग्रामस्थांनी पाहिले. अचानक लागलेल्या आगीने वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते.

गांभीर्य ओळखून माळीखोरा येथील ॲड. मोहन देवकुळे, दादासाहेब खाडे, सचिन देवकुळे, विजय जळक, लाला जळक, बनाजी चव्हाण, पिंटू पोळ, सुजित सावंत, नाना जळक या युवकांनी झाडाच्या फांद्यांच्या मदतीने व येथील जवळच असलेल्या हातपंपावरील पाण्याने तसेच टँकरच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या सतर्कतेने आग विझवण्यात यश आले असले तरी जवळपास निम्मे क्षेत्र आगीने जळाले आहे.ग्रामस्थांनी संपर्क केल्यानंतर चारच्या सुमारास वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आग विझवण्याचा प्रयत्न ग्रामस्थ करत होते. परंतु निम्मे क्षेत्र आगीने जळाले होते. या आगीने अनेक झाडांची पाने जळाली आहेत.

मार्डी म्हसवड रस्त्याच्या बाजूने लागली असून कोणीतरी वाईट हेतूने हे कृत्य केले आहे. तपास करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.- मारुती मुळे,वनक्षेत्रपाल दहिवडी

टॅग्स :fireआगforest departmentवनविभागSatara areaसातारा परिसर