शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

उत्तरमांड धरणातील पाणी दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:12 IST

चाफळच्या पश्चिमेस एक किलोमीटर अंतरावर गमेवाडी गावाजवळ उत्तरमांड नदीवर धरणाची उभारणी करण्यात आली आहे. या धरणामुळे चाफळपासून चरेगावपर्यंत शेतीचे ...

चाफळच्या पश्चिमेस एक किलोमीटर अंतरावर गमेवाडी गावाजवळ उत्तरमांड नदीवर धरणाची उभारणी करण्यात आली आहे. या धरणामुळे चाफळपासून चरेगावपर्यंत शेतीचे नंदनवन झाले आहे. त्यातच या परिसरात गर्द झाडीमुळे विभागातील अनेक जण या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला येत असतात. तर धरणाच्या बाजूनेच पाडळोशी विभागाला जोडणारा मुख्य रस्ता गेला असून या रस्त्याने मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. शिवाय सकाळी शुद्ध हवा मिळावी म्हणून या ठिकाणी तरुणांसह ग्रामस्थ व्यायामासाठी येतात. मात्र, विभागातील काही शेतकरी या ठिकाणी आपली मृत जनावरे धरण परिसरात आणून उघड्यावरच टाकत आहेत. हा कहर झाला असतानाच आता चक्क धरणाच्या पाण्यातच मृत गाय टाकल्याने धरणातील पाणी दूषित झाले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. अगोदरच कोरोनाचे जाळे पसरत आहे. त्यातच या उघड्यावर टाकलेल्या मृत जनावरांच्या दुर्गंधीने रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.