शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जप्ती आदेश तत्काळ अंमलात- आणा मकरंद पाटील : ‘किसन वीर’प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:33 IST

‘ऊस गाळपासाठी गेल्यानंतर चौदा दिवसांच्या आत बिल देणे साखर कारखान्यास बंधनकारक असतानाही ‘किसन वीर’ने अद्याप शेतकºयांना एक छदामही दिला नाही. यासंदर्भात आम्ही साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती.

सातारा : ‘ऊस गाळपासाठी गेल्यानंतर चौदा दिवसांच्या आत बिल देणे साखर कारखान्यास बंधनकारक असतानाही ‘किसन वीर’ने अद्याप शेतकºयांना एक छदामही दिला नाही. यासंदर्भात आम्ही साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. या अनुषंगाने साखर आयुक्तांनी किसन वीर कारखान्यावर जप्तीचे आदेश दिले. मात्र यावर अंमलबजावणी होत नव्हती. त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी,’ अशी मागणी आमदार मकरंद पाटील यांनी केली.

आमदार मकरंद पाटील यांनी सोमवारी शक्तीप्रदर्शन करून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, भुर्इंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या २०१७-२०१८ च्या गळीत हंगामासाठी गेलेल्या उसाच्या बिलाची रक्कम एफआरपीप्रमाणे संबंधित ऊस उत्पादक शेतकºयांना अद्याप मिळालेली नाही. वास्तविक ऊस गाळपासाठी गेल्यानंतरचौदा दिवसांच्या आत हे बिल देणे नियम व कायद्यानुसार साखर कारखान्यास बंधनकारक आहे. असे असतानाही किसन वीर साखर कारखान्याने अद्याप शेतकºयांना बिल दिले नाही.यासंदर्भात आमदार मकरंद पाटील, बाबूराव शिंदे व शेतकºयांनी साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने साखर आयुक्तांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य ऊस नियंत्रण आदेश १९६६ नुसार भुर्इंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखाना व त्याचे सबयुनिट किसन वीर खंडाळा सहकारी साखर उद्योग या दोन्ही साखर कारखान्याचे ६ जुलैच्या आदेशानुसार साखर कारखान्यांची साखर, मॉलेसिस, बगॅस जप्त करावी. त्यातूनही शेतकºयांची देणी भागत नसल्यास जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करून संबंधितांना व्याजासह ऊसबिलाची रक्कम देण्याचे आदेश दिले होते.

परंतु दोन दिवस उलटूनहीजिल्हा प्रशासनाने या संदर्भात कोणतीही पावले उचलली नव्हती. याबाबत तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी  केली.यावेळी शशिकांत पिसाळ, नितीन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे डझनभर पदाधिकारी व शेकडो शेतकरी उपस्थित होते.