शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

जप्ती आदेश तत्काळ अंमलात- आणा मकरंद पाटील : ‘किसन वीर’प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:33 IST

‘ऊस गाळपासाठी गेल्यानंतर चौदा दिवसांच्या आत बिल देणे साखर कारखान्यास बंधनकारक असतानाही ‘किसन वीर’ने अद्याप शेतकºयांना एक छदामही दिला नाही. यासंदर्भात आम्ही साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती.

सातारा : ‘ऊस गाळपासाठी गेल्यानंतर चौदा दिवसांच्या आत बिल देणे साखर कारखान्यास बंधनकारक असतानाही ‘किसन वीर’ने अद्याप शेतकºयांना एक छदामही दिला नाही. यासंदर्भात आम्ही साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. या अनुषंगाने साखर आयुक्तांनी किसन वीर कारखान्यावर जप्तीचे आदेश दिले. मात्र यावर अंमलबजावणी होत नव्हती. त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी,’ अशी मागणी आमदार मकरंद पाटील यांनी केली.

आमदार मकरंद पाटील यांनी सोमवारी शक्तीप्रदर्शन करून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, भुर्इंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या २०१७-२०१८ च्या गळीत हंगामासाठी गेलेल्या उसाच्या बिलाची रक्कम एफआरपीप्रमाणे संबंधित ऊस उत्पादक शेतकºयांना अद्याप मिळालेली नाही. वास्तविक ऊस गाळपासाठी गेल्यानंतरचौदा दिवसांच्या आत हे बिल देणे नियम व कायद्यानुसार साखर कारखान्यास बंधनकारक आहे. असे असतानाही किसन वीर साखर कारखान्याने अद्याप शेतकºयांना बिल दिले नाही.यासंदर्भात आमदार मकरंद पाटील, बाबूराव शिंदे व शेतकºयांनी साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने साखर आयुक्तांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य ऊस नियंत्रण आदेश १९६६ नुसार भुर्इंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखाना व त्याचे सबयुनिट किसन वीर खंडाळा सहकारी साखर उद्योग या दोन्ही साखर कारखान्याचे ६ जुलैच्या आदेशानुसार साखर कारखान्यांची साखर, मॉलेसिस, बगॅस जप्त करावी. त्यातूनही शेतकºयांची देणी भागत नसल्यास जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करून संबंधितांना व्याजासह ऊसबिलाची रक्कम देण्याचे आदेश दिले होते.

परंतु दोन दिवस उलटूनहीजिल्हा प्रशासनाने या संदर्भात कोणतीही पावले उचलली नव्हती. याबाबत तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी  केली.यावेळी शशिकांत पिसाळ, नितीन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे डझनभर पदाधिकारी व शेकडो शेतकरी उपस्थित होते.