शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

नारळ विक्रेत्यांना सुगीचे दिवस

By admin | Updated: November 24, 2014 23:14 IST

जिल्ह्यातील यात्रांना प्रारंभ : बाजारपेठेत वाढली मागणी

सातारा : कुठलंही शुभकार्य नारळाशिवाय पार पडत नाही. वर्षभर मोठा खप असणाऱ्या या फळाला गेल्या सहा ते सात महिन्यांपासून मागणी वाढल्याने नारळ विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत.सध्या यात्रेचा हंगाम धडाक्यात सुरु झाल्याने नारळाला आणखी मागणी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी ८00 शेकडा दराने विकले जाणारे नारळ आता १000 रुपये शेकडा या दराच्या घरात गेले आहेत. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुक याच वर्षात आल्याने नारळाचा विक्रमी खप झाला आहे. इतर फळांच्या तुलनेत ही विक्री खचितच मोठी ठरली आहे. निवडणुकीआधी विकासकामांची उदघाटने तसेच भूमिपुजने झाली. यासाठी नारळ मोठ्या प्रमाणात खपला गेला. तुळशी बारसनंतर लग्नाचे मुहूर्तही सुरु झाले आहेत. लग्नाच्या विधीत नारळ आवश्यक असतो. त्यामुळे नारळाला मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील यात्रांचा हंंगामही सुरु झाला आहे. देवतांच्या यात्रांमध्ये होणाऱ्या छबिन्यात गुलाल आणि नारळाला मागणी असते. सातारा येथील मंडई परिसरात केरळ राज्यातून तसेच आपल्या कोकणातूनही मोठ्या प्रमाणावर नारळ दाखल होत असतो. मात्र, वाहतूक खर्च लक्षात घेता कोकणातला नारळ विक्रीला परवडतो, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)सातारा येथील बाजारपेठेत दाखल झालेले नारळ बॅगांमध्ये भरताना व्यापाऱ्यांचे कर्मचारी.निवडणुकीचा फायदातसं पाहिलं तर नारळ हे वर्षभर मागणी असणारे फळ. मात्र, यंदा लोकसभा, विधानसभा निवडणुका एकापाठोपाठ एक आल्याने नारळाला मागणी वाढली होती. निवडणुकीचा फायदा नारळ विक्रेत्यांना झाला होता. आता पुन्हा यात्रांमुळे मागणी वाढली आहे.बाजारपेठेत नारळ मोठ्या प्रमाणावर दाखल झाला आहे. नारळाचा विविध कारणांसाठी वापर होत असल्याने या फळाला वर्षभर मागणी असते. नारळाचे दर वाढले तरी यात्रा काळात मागणी वाढतच असते.- राजेंदसिंह रजपूत