शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:02 IST

कºहाड : ‘बेरोजगारी, शेतकºयांचे प्रश्न व बंद उद्योगामुळे भाजपविरोधात देशभर असंतोष आहे. नैराश्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत काँग्रेसवर पोरकट व बिनबुडाचे आरोप केले.

कºहाड : ‘बेरोजगारी, शेतकºयांचे प्रश्न व बंद उद्योगामुळे भाजपविरोधात देशभर असंतोष आहे. नैराश्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत काँग्रेसवर पोरकट व बिनबुडाचे आरोप केले. काँग्रेसने सत्तर वर्षांत काय केले आणि भाजप सरकारने त्यांच्या कार्यकालात काय केले? याच्या चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा,’ असे आव्हान माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.

कºहाड येथील निवासस्थानी गुरुवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार चव्हाण म्हणाले, ‘गंभीर विषयावरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी मोदी यांनी संसदेत काँग्रेसवर खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले आहेत. हे करताना संसदेचे पावित्र्यही त्यांनी जपले नाही. निवडणुकीचे राजकीय भाषण त्यांनी संसदेत केले. हा निव्वळ पोरकटपणा आहे. देशाच्या राजकीय इतिहासात असे घडलेले नाही. शेती उत्पादनाला हमी भाव नाही. बजेटमध्ये मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र, त्यासाठीची आर्थिक तरतूद कशी करणार, हे सांगितले नाही.’काँग्रेस-राष्ट्रवादी आता एकत्रआगामी निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढेल. वरिष्ठ पातळीवर याबाबत सकारात्मक बैठका झाल्या आहेत. मागील निवडणुकीत स्वतंत्र लढल्याने आमच्या ६९ टक्के मतांमध्ये विभागणी झाल्याने अवघी ३१ टक्के मते मिळालेला भाजप सत्तेत गेला.