शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

तुटले दोन्ही हात तरी आटली नाही माया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:41 IST

दोन्ही हात गमावल्यानंतर दिनेशकुमार यांना मनातून खूपच दु:ख झाले. आपल्याला आता राखी कोण, कशी बांधणार, ही शंका त्यांच्या मनात ...

दोन्ही हात गमावल्यानंतर दिनेशकुमार यांना मनातून खूपच दु:ख झाले. आपल्याला आता राखी कोण, कशी बांधणार, ही शंका त्यांच्या मनात येत होती. पण पाचही चुलत बहिणी त्यांच्या कोपरापासून वरच्या बाजूला राख्या बांधतच होत्या. आपल्या आयुष्यात काही वेगळेच घडले आहे, हे त्यांनी चुकूनही दाखवून दिले नाही. या दिवशी त्या न चुकता राख्या बांधतात.

पाचहीजणींचे लग्न झाले आहे. निशा ही लखनऊ, आशा कानपूर, गुडिया ही शिकवाबाद, दिल्ली, राजश्री आग्रा तर बिना ही सातार रोड येथे असते. त्यातील चौघी फारच दूर असतात. तरीही राखी पोर्णिमेच्या अगोदरच त्या पोस्टाने राखी पाठवून देतात. अन् घरी आल्यावर मुली, पत्नी यांच्याकडून मोठ्या प्रेमाने बांधून घेऊन दिनेशकुमार राखीचा स्वीकार करतात.

- जगदीश कोष्टी

अभिमानानं ऊर भरुन येतो...

समाजात अनेकदा संपत्तीवरुन बहीण-भावात भांडणं होत असलेली आपण पाहतो. दोघंही धडधाकट असून, राखी बांधायला येत नाहीत. अन् आपल्याला एकही हात नसताना पाच-पाच बहिणी हात भरुन राख्या बांधतात. या प्रसंगामुळे अभिमानानं ऊर भरुन येतो, अशा भावना दिनेशकुमार शर्मा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.