शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

बंगाली कारागीर गावाकडे !

By admin | Updated: March 11, 2016 23:14 IST

सराफांचा संप : जिल्ह्यातील दोनशे कुटुंबीय उधारीवर भरतायेत पोट

सातारा : एक्साईज ड्यूटी कराच्या धोरणाविरोधात सराफ असोसिएशनने पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे दागिने बनविणाऱ्या बंगाली कारागिरांना उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यातील जवळपास दोनशे कुटुंबे उधार मागून उदरनिर्वाह चालवित आहेत. तर काही कारागीर गावाकडे परतू लागले आहेत.महाराष्ट्र राज्य सराफ व सुवर्णकार फेडरेशनबरोबरच देशातील सर्व सुवर्णकार व्यापारी संघटनांनी १ मार्चपासून बेमुदत बंद पुकारला आहे. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणारी गटाई कारागिरांबरोबरच परराज्यातून म्हणजेच बंगालमधून आलेल्या सुवर्ण कारागिरींनाही या बंदची झळ बसली आहे. सातारा जिल्ह्यात एकूण पाचशे कारागीर आहेत. यापैकी सातारा शहरातील बाजार पेठेत दोनशे कारागीर आपली उपजीविका या कामातून करत असतात. सराफ व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंदला दहा दिवस होऊन गेले; मात्र कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे ग्राहकांमध्येही असंतोष निर्माण झाला असून, सराफांच्या दागिन्यांना वेगवेगळ्या डिझाईन करण्यासाठी आलेल्या बंगाली कारागीरही या संपामुळे हतबल झाले आहेत. यातील काही कारागीर रोजंदारीवर काम करतात. त्यांना दिवसा तीनशे ते पाचशे रुपये मिळतात. यातून त्यांचा प्रपंच चालतो. आज ना उद्या हा संप मिटेल, अशी अशा ठेवून सराफांकडून उधार मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. ज्या कारागिरांची कुटुंबे नाहीत. अशी सुमारे शंभर कारागीर गावाकडे परतले आहेत. अजून काही दिवस हा संप मिटला नाही तर बाकीचे कारागीरही गावाकडे जाणार असल्याचे मती सायूउद्दीन मंडळ या कारागिराने ‘लोकमत’ला सांगितले.गेल्या वीस ते तीस वर्षांपासून बंगाली कारागीर साताऱ्याच्या भूतेबोळ, पाचशेएक पाटी, व सराफ बाजार पेठेत आपली कारागिरीची कामे करतात. सातारकरांसाठी त्यांनी कलकत्ता व बंगाली पद्धतीचे डिझाईन सोन्याचे दागिन्यामध्ये बनवून आपल्या कारागिरीचा एक वेगळा ठसा उमटविला आहे. याला सातारकरांनीही पसंती दिली आहे. (प्रतिनिधी)