शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

‘माझं सरकार’ म्हणणारा लाभार्थी राष्टÑवादीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:47 IST

खटाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय टिष्ट्वटरवर ‘मी लाभार्थी’ म्हणून सरकारचं कौतुक करणाºया भोसरेच्या नितीन जाधवांनी प्रत्यक्षात मात्र शासनाच्या भूमिकेवर नाराजी च व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, संबंधित जाधव राष्टÑवादी पक्षाचे कार्यकर्ते असून जिल्हा परिषदेतील विद्यमान समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगौड यांचा जोरदार प्रचारही केला होता.सातारा जिल्ह्यातील दोन ग्रामस्थांची मुलाखत ...

खटाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय टिष्ट्वटरवर ‘मी लाभार्थी’ म्हणून सरकारचं कौतुक करणाºया भोसरेच्या नितीन जाधवांनी प्रत्यक्षात मात्र शासनाच्या भूमिकेवर नाराजीच व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, संबंधित जाधव राष्टÑवादी पक्षाचे कार्यकर्ते असून जिल्हा परिषदेतील विद्यमान समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगौड यांचा जोरदार प्रचारही केला होता.सातारा जिल्ह्यातील दोन ग्रामस्थांची मुलाखत देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सीएम महाराष्टÑ’ या अधिकृत टिष्ट्वटर अकाऊंटवर झळकू लागली आहे. खटाव तालुक्यातील भोसरेचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव तसेच कोरेगाव तालुक्यातील धामणेरच्या शालिनी पवार यांच्या मुलाखती टिष्ट्वट केल्या गेल्या आहेत. भोसरेतील जलयुक्त शिवारमुळे झालेल्या फायद्याची माहिती नितीन जाधव यांनी कॅमेºयासमोर दिली आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत टीम’ त्या गावात थडकताच वेगळीच कहाणी पुढे आली.‘लोकमत’शी बोलताना नितीन जाधव सांगत होते की, ‘काही दिवसांपूर्वी पुण्याचे काही सरकारी अधिकारी घेऊन आमच्या तालुक्याचे बीडीओ आले. गावच्या जलयुक्त शिवारबद्दल बोला म्हटल्यावर मी कौतुकच केलं, मात्र, टिष्ट्वटरवर ‘मी लाभार्थी... होय, हे माझं सरकार’ या वाक्याखाली माझी मुलाखत दिसू लागताच मी दचकलो. कारण शेतकºयांंना दिलेले शब्द आजपर्यंत सरकारने पाळले नाहीत. तसेच या गावात जलयुक्त शिवारची जी काही कामे झाली, त्यात ग्रामस्थांचाच ७० टक्के वाटा आहे.’‘अमिर खान यांच्या वॉटर कप स्पर्धेत सर्व गट-तट विसरून आम्ही सहभागी झालो, त्यामुळेच यंदाच्या स्पर्धेत राज्यात आम्ही द्वितीय आलो. अशावेळी संपूर्ण कामाचे श्रेय सरकार घेत असेल तर आश्चर्य वाटते. विशेष म्हणजे, माझे आजोबा भानुदास गुरुजी पूर्वी भाजपचे होते. त्यांनी दिलीप येळगावकर यांचा प्रचारही केला होता. नंतर ते त्या पक्षापासून दूर सरकले. आता तर मी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या गटाचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जात असून यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये मी राष्टÑवादीचेच काम केले आहे. अशावेळी ‘होय... हे माझं सरकार’ असं कसं काय मी म्हणू शकतो,’ असाही आश्चर्याचा सवाल नितीन जाधव यांनी विचारला.योगायोगाने माझी मुलाखत प्रसारितपुण्याहून आलेली टीम गावातील एका शेततळी लाभार्थ्याची मुलाखत घेणार होती. तिकडे जाण्यापूर्वी त्यांनी सहज मला बोलतं केलं, त्यानंतर ते शेततळ्यावर गेले तेव्हा प्रचंड पाऊस पडला. त्यामुळे खºया लाभार्थ्याची मुलाखतच घेता आली नाही. माझीच प्रसारित झाली.- नितीन जाधव

टॅग्स :Politicsराजकारण