शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्यास सुवर्णयुगाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:36 IST

येथील गाडगे महाराज महाविद्यालयात ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमात आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्या ...

येथील गाडगे महाराज महाविद्यालयात ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमात आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य संभाजी सावंत होते. डॉ. अभय पाटील, प्रा. विश्वनाथ पवार, प्रा. धनाजी खोत यांची प्रमुख उपस्थिती होती.

नेताजी सूर्यवंशी म्हणाले, भारतात पूर्वी सुबत्तता होती. अनेकांनी देशातील संपत्ती लुटून नेली. अनेक दुष्काळ सहन केलेल्या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा स्थितीत देशाने कृषी क्षेत्रात अनेक मापदंड निर्माण केले आहेत. क्षेपणास्त्र क्षेत्रात तसेच अवकाश संशोधनात देशाची कामगिरी महत्त्वपूर्ण आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात आपण पाय रोवून उभे आहोत. मात्र, शैक्षणिक मूल्य आणि गुणवत्ता यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे.

प्रा. डॉ. इंद्रजित ढोले, प्रा. डॉ. अनंत निकम, प्रा. डॉ. संदीप महाजन, प्रा. अर्जुन पवार, प्रा. अश्विनी तातुगडे, प्रा. स्वाती भोंगळे उपस्थित होते. मराठी विभागातील प्रा. डॉ. रेश्मा दिवेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पल्लवी खैरमोडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. सचिन जाधव यांनी आभार मानले.