शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

स्मशानभूमी बंद करण्याची औंध ग्रामस्थांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:38 IST

औंध : औंध-खबालवाडी रस्त्याजवळ असणारी स्मशानभूमी बंद करण्याची मागणी औंध ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी चांदशा काझी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...

औंध : औंध-खबालवाडी रस्त्याजवळ असणारी स्मशानभूमी बंद करण्याची मागणी औंध ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी चांदशा काझी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, या स्मशानभूमीच्या तिन्ही दिशांना घरे आहेत. स्मशानभूमी लोकवस्तीत असल्याने अंत्यविधीच्या वेळी धूर, काजळी, वास हा घरापर्यंत जात आहे. ज्या वेळी हा विधी तिथे असतो, त्यावेळी आसपासचे लोक घरांची दारे लावून बसत आहेत. घराकडे येण्या-जाण्याचा तोच मार्ग असल्याने लहान मुले व स्त्रिया घाबरत आहेत. रहिवाशांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता, स्मशानभूमीची दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी.

जनतेच्या भावनांचा विचार करून यावर लवकर तोडगा काढण्यात यावा. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे.

यावेळी धनाजी आमले, जयसिंग घार्गे, वसंत पवार, चंद्रकांत पवार, संभाजी कुंभार, संतोष भोसले, नामदेव भोसले, गणेश चव्हाण, गणेश शिंदे, संजय भोसले, विमल खैरमोडे, कुसुम खैरमोडे, वनिता कोळी, श्वेता कुंभार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.