शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

औंध प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:32 IST

औंध : औंधमध्ये २० एप्रिलपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढू लागल्याने ...

औंध : औंधमध्ये २० एप्रिलपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासकीय अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामदक्षता समिती यांच्यात झालेल्या बैठकीत संपूर्ण गाव पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.

प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, डॉ. युनूस शेख यांच्यासह पथकाने शुक्रवारी औंधला भेट दिली. कोरोना संदर्भात बैठक घेऊन ग्रामपंचायत सदस्य व ग्रामदक्षता समितीसोबत ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा केली.

गावात दररोज वाढणारी रुग्णांची संख्या पाहता परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रांताधिकारी कासार यांनी संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. पुढील आदेश येईपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता मेडिकल सर्व दुकाने बंद राहणार आहेत. औंधच्या रुग्णसंख्येचा आकडा आता दीडशेच्या आसपास असून, आकडा वाढतच चालला आहे.

यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामदक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.

फोटो : औंधमध्ये वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले. यावेळी तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी उपस्थित होते. (छाया : रशीद शेख)