शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आरपीआयचा पाण्यासाठी हल्लाबोल

By admin | Updated: December 9, 2014 00:34 IST

मतकर कॉलनी झोपडपट्टी येथील पाणी पुरवठा योजनेतून १0 ते १२ दिवसांतून एकदा पाणी सुटले जाते.

सातारा : महाबळेश्वर येथील पिण्याच्या पाण्याच्या योजनेत ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने निकृष्ट व हलक्या प्रतीचे साहित्य वापरल्याने जलवाहिन्यांना जागोजागी गळत्या लागल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोप करत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने सोमवारी येथील जीवन प्राधिकरणच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता विजय मेंगे यांना घेराव घालून आरपीआय कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मतकर कॉलनी झोपडपट्टी येथील पाणी पुरवठा योजनेतून १0 ते १२ दिवसांतून एकदा पाणी सुटले जाते. संतप्त नागरिक व आरपीआय कार्यकर्ते जेव्हा जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या दालनात आले, त्यावेळी फक्त विजय मेंगे एकटेच होते. तेच या सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. इतर अधिकारी मात्र केबीन सोडून बाहेर निघून गेले. या समस्येचे सोयीसूतक इतर अधिकाऱ्यांना नसल्याचे यातून पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी यानंतर प्राधिकरणासमोर निदर्शने केली. आंदोलनात नवनाथ शिंदे, अजिंक्य तपासे, सचिन वायदंडे, आशिष पोळ, मनोज शिंदे, रवींद्र बाबर, अतुल यादव, तुषार बडेकर, स्वप्नील तपासे, शंकर तोडकर व इतर सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)