शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्ह्यात तीन पोलिसांना ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : जिल्ह्यातील तीन पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवा तसेच विशेष कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. स्वातंत्र्यदिनी सातारा येथे ध्वजारोहण कार्यक्रमानंतर या पदकाचे वितरण केले जाणार असून, या गौरवामुळे जिल्हा पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.गुणवत्तापूर्ण सेवा तसेच विशेष कामगिरी बजावणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना दरवर्षी स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : जिल्ह्यातील तीन पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवा तसेच विशेष कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. स्वातंत्र्यदिनी सातारा येथे ध्वजारोहण कार्यक्रमानंतर या पदकाचे वितरण केले जाणार असून, या गौरवामुळे जिल्हा पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.गुणवत्तापूर्ण सेवा तसेच विशेष कामगिरी बजावणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना दरवर्षी स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात येते. यावर्षी जिल्ह्यातील तीन पोलिसांना या पदकाने सन्मानित केले जाणार आहे. उंब्रज पोलीस ठाण्याच्या मसूर दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक बजरंग शामराव कापसे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे. कºहाड ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक मिलिंद काळू साबळे व औंध पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक प्रशांत प्रकाश पाटील यांना नक्षलग्रस्त विभागातील गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी चार वर्षे समाधानकारक सेवा आणि त्यांनी दाखविलेल्या खडतर कामगिरीबद्दल विशेष सेवा पदक जाहीर केले आहे.मसूर दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक बी. एस. कापसे यांनी यापूर्वी मुंबई शहर, नागरी हक्क संरक्षण विभाग, महामार्ग वाहतूक विभाग, पुणे जिल्ह्यात बारामती, हवेली, खडकवासला, सांगली जिल्ह्यात आटपाडी, सांगोला, तुळसण, अक्कलकोट, सातारा सीआयडी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आदी ठिकाणी सेवा बजावली आहे.सहायक निरीक्षक कापसे यांना २०१४ मध्ये पोलिस महासंचालकांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊनही गौरविण्यात आले आहे. कºहाड ग्रामीण पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक मिलिंद साबळे यांनी २००९ ते २०१२ या कालावधीत चंद्रपूर जिल्हा, २०१२ ते २०१३ या कालावधीत गडचिरोली जिल्'ाच्या नक्षलग्रस्त भागात सेवा बजावली आहे. २०१३ मध्ये त्यांची सातारा शहर पोलिस ठाण्यात नेमणूक झाली. तर जून २०१६ पासून ते कºहाड ग्रामीण पोलिस ठाण्यात सेवा बजावत आहेत.माणच्या सुपुत्राला ‘शौर्यपदक’माण तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील दत्तात्रय काळे यांची निवड पोलीस शौर्य पदकासाठी करण्यात आली आहे. गडचिरोली येथे जंगलव्याप्त भागात नक्षलवाद्यांशी लढताना दाखविलेल्या शौर्याबद्दल हे पदक जाहीर झाले आहे.