शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आधीच दुष्काळ; त्यात गळती!

By admin | Updated: October 16, 2015 22:39 IST

वाईत तेरावा महिना : मुख्य पाईपलाइनमधून लाखो लिटर पाणी वाया; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

वाई: वाई शहर व उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनच्या व्हॉल्व्हला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. परिणामी नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. असे असतानाही पालिकेने याबाबत कोणतीही दखल न घेतल्याने नागरिकांमधूून आश्चर्य व्यक्त केले जात आहेशासन पाणी वाचविण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करीत असताना वाई नगरपालिकेच्या संबंधित विभागाकडून शासनाच्या प्रयत्नांना राजरोसपणे काळिमा फासण्याचे काम चालू आहे. ही बात गंभीर असून, त्यावर त्वरित उपाययोजना करणे गरज असताना पालिकेने मात्र अजून कोणतीही उपाययोजना केली नाही.याबात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ‘स्वच्छ वाई सुंदर वाई’ हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी हागणदारीमुक्त वाई शहर करण्याची संकल्पना आखण्यात येत असताना मुख्य पाईप लाईनच्या व्हॉल्व्हमधून होणारा बेसुमार पाण्याचा अपव्यय टाळण्यात पालिकेला अपयश येत आहे. पालिकेने संबंधित पाईपलाइनची तत्काळ दुरुस्ती करावी व पाण्याचा अपव्यय टाळावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)मनसे उभारणार आंदोलन पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची भीती निर्माण होत असताना पालिकेकडून दररोज लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी चालू आहे़ ही अतिशय निदंनीय बाब असून, या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा ‘मनसे’च्या वतीने देण्यात आला आहे.जनतेच्या माथी भुर्दंड नको...वाई शहरात लाखो लिटर पाणी वाया जात आहे, याला जबाबदार कोण? पाण्यासाठीचा वसूल करण्यात येणारा कर संबंधित आधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावा जनतेच्या माथी त्याचा भुर्दंड का? असा प्रश्नही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.