शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

आदर्शग्राम योजनेअंतर्गत रामराजेंकडून अहिरे गाव दत्तक

By admin | Updated: September 20, 2015 23:44 IST

आदर्श ग्राम योजनेसाठी गावची निवड झाल्याने आनंद आहे. गावची प्रलंबित कामे पूर्ण करण्यास वेग येईल

खंडाळा : महाराष्ट्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेंतर्गत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खंडाळा तालुक्यातील अहिरे गाव दत्तक घेतले आहे. त्यामुळे या गावचा कायापालट होणार असून या निर्णयाचा आनंद गावकऱ्यांनी व्यक्त केला.शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्यावतीने आमदार आदर्श ग्राम योजना सुरू करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय मे महिन्यात घेण्यात आला होता. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या योजनेसाठी अहिरे गावाची निवड केली आहे.या योजनेतून गावच्या मुलभूत गरजांबरोबर अंतर्गत रस्ते, सुशोभिकरण, प्राथमिक शिक्षणासाठी भौतिक सुविधा, रस्ते विद्युत सोयी, पाणंद रस्ते, आरोग्य सुविधा, शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची योजना, सांडपाणी व्यवस्थापन व गटार योजना रोजगार मार्गदर्शन केंद्र, ग्रामवाचनालय, जलसंधारणाच्या सोयी, कृषी वाचनालय, व्यायामशाळा, सौर पथदिवे अशा विविध कामांचा आराखडा तयार करण्यात येऊन आदर्शवत गाव व नियोजनात्मक प्रशासन बनविण्यात येणार आहे. यासाठी गावचा सुक्ष्म आराखडा तयार करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी या योजनेसाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)आदर्श ग्राम योजनेसाठी गावची निवड झाल्याने आनंद आहे. गावची प्रलंबित कामे पूर्ण करण्यास वेग येईल. यासाठी ग्रामपंचायत सक्षमपणे कारभार करेल. लोकांच्या मुलभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे.- सुरेखा धायगुडे, सरपंचअहिरे गावाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी अधिकाधिक कामे पूर्ण करुन गावचा चेहरा बदलला जाईल. यासाठी पंचायत समिती स्तरावरही सहकार्य करू. या योजनेत वास्तववाडी व उल्लेखनीय काम करुन दाखवणार आहे.- रमेश धायगुडे-पाटील, सभापती