शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लेखी आश्वासनानंतर रयत सेवकांचे आंदोलन स्थगित!

By प्रगती पाटील | Updated: October 5, 2023 21:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  सातारा : तब्बल बारा दिवस चाललेले रयत सेवकांचे उपोषण गुरुवारी स्थगित करण्यात आले. रयत सेवकांच्या मागण्यासंदर्भात ...

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : तब्बल बारा दिवस चाललेले रयत सेवकांचे उपोषण गुरुवारी स्थगित करण्यात आले. रयत सेवकांच्या मागण्यासंदर्भात कार्यवाही होण्यासाठी ३० दिवसांचा अवधी द्यावा असे संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.  

रयत शिक्षण संस्थेतील विनाअनुदानित सेवकांच्या त्रुटी पूर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव उपसंचालक कार्यालयाकडे पाठवावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी संस्था कार्यालयासमोर सेवकांनी बेमुदत उपोषण, धरणे, आमरण उपोषण घंटानाद आंदोलन २१ सप्टेंबर पासून सुरू केले होते. संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर, ॲड. रवींद्र पवार, ॲड. दिलावर मुल्ला यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन सेवकांचे प्रश्न समजून घेतले. संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, आणि संघटक डॉ. अनिल पाटील यांनी उपोषण करते सेवक यांच्या मागण्या संदर्भात संस्था कार्यालयात सकारात्मक चर्चा केली. 

संस्थेचे सहसचिव ज्ञानदेव मस्के, सहसचिव बंडू पवार, प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, कनिष्ठ शिक्षक महासंघाचे सातारा जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते उपोषण करते शरद इवरे, सागर खोमणे, मेघाराणी गुरव व अजूनुद्दीन पठाण यांनी नारळ पाणी पिऊन उपोषण सोडले. या प्रसंगी आंदोलक सेवक उपस्थित होते.