शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

जिल्हा परिषदेत ओळखपत्र पाहूनच प्रवेश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 16:04 IST

CoronaVirus Zp Sataranews- सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असल्याने जिल्हा परिषद प्रशासनानेही विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. यापुढे ओळखपत्र पाहूनच प्रवेश दिला जाणार आहे. तर मुख्य दरवाजातूनच जाता-येता येणार असल्याने पर्यायी मार्ग बंद राहणार आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत ओळखपत्र पाहूनच प्रवेश... कोरोनाचा परिणाम : आता मुख्य दरवाजाच उघडा, पर्यायी मार्ग बंद

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असल्याने जिल्हा परिषद प्रशासनानेही विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. यापुढे ओळखपत्र पाहूनच प्रवेश दिला जाणार आहे. तर मुख्य दरवाजातूनच जाता-येता येणार असल्याने पर्यायी मार्ग बंद राहणार आहेत.जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून कोरोना कहर सुरू आहे. दररोज शेकडोच्या पटीत रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपाययोजना सुरू केल्या आहेत, तसेच नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार आता जिल्हा परिषदेच्या मुख्य व विस्तारित इमारतीत पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रवेश करण्यासाठी मुख्य इमारतीचा एकच दरवाजा उघडा ठेवण्यात येणार आहे. इतर पर्यायी मार्ग बंद करण्यात आले आहेत.जिल्हा परिषदेच्या आवारात पदाधिकारी, सदस्य आणि शासकीय कर्मचारी सोडून इतरांच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेत येणाऱ्यांची तपासणीही करण्यात येणार आहे.इ-टपाल प्रणालीचा वापर करावा...

  •  प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून गर्दी टाळण्यासाठी शासकीय कार्यालयात लोकांना प्रवेश बंदी
  • कार्यालयात न येता इ - टपाल प्रणालीद्वारे अर्ज करावेत, तसेच माहिती मिळवावी.
  • यासाठी संबंधित विभागाने मेल आयडी व संपर्क क्रमांक देण्याची सूचना करण्यात आली आहे.
  • येणाऱ्या अर्जावर निश्चित वेळेत कार्यवाही करावी, तसेच त्याची माहिती संबंधितांना कळविण्याची जबाबदारी विभागावर राहणार आहे.
टॅग्स :zpजिल्हा परिषदSatara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्या