शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

काळानुरूप शैक्षणिक पद्धती आत्मसात करा--संजीवराजे नाईक -निंबाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 22:15 IST

सातारा : ‘जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती झाली आहे. ती उंचावण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कारांचे वितरणस्पर्धा परीक्षांमध्ये काहीच मुले चमकत आहेत. इतरही विद्यार्थी त्यात पुढे यावेत, ही शिक्षकांची भूमिका हवी.’

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती झाली आहे. ती उंचावण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. ही परंपरा टिकविण्यासाठी काळानुरूप बदलणारी शैक्षणिक पद्धती आत्मसात केली पाहिजे. चांगला नागरिक घडविण्यासाठी मूल्यवर्धित शिक्षण देणे गरजेचे आहे. देशाला, राज्याला उपयोगी ठरतील असे विद्यार्थी घडवा,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.

सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात जिल्ह्यातील १२ शिक्षकांना आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार दीपक चव्हाण होते. मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सभापती राजेश पवार, मनोज पवार, शिवाजी सर्वगोड, वनिता गोरे, पंचायत समित्यांचे सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य, प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास कुलाळ, क्रीडाधिकारी सुहास पाटील आदी उपस्थित होते.

आमदार चव्हाण म्हणाले, ‘शिक्षकांना पुरस्कार देणे ही चांगली परंपरा आहे. मात्र, ज्यांना पुरस्कार मिळाला नाही त्यांचे काम चांगले नाही, असे नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये काहीच मुले चमकत आहेत. इतरही विद्यार्थी त्यात पुढे यावेत, ही शिक्षकांची भूमिका हवी.’कैलास शिंदे म्हणाले, ‘शिक्षकांनी काय साध्य केले? काय साध्य केले पाहिजे?, याचे आत्मचिंतन करण्याचा हा दिवस आहे.’या कार्यक्रमात शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थी, २२ तंत्रस्नेही शिक्षक, स्वच्छ विद्यालय स्पर्धेत देशात तृतीय क्रमांक मिळविलेली शेंडेवाडी शाळा, हरिश्चंद्र गोरे यांचा सत्कार करण्यात आला.पुरस्कारप्राप्त शिक्षक...विद्या लोंढे (सोनगाव संमत निंब, ता. सातारा), गणपत जाधव (चतुरबेट, ता. महाबळेश्वर), शरद यादव (धावडी, ता. वाई), संगीता पवार (बावडा, ता. खंडाळा), रामदास गोळे (मार्ली, ता. जावळी), सुरेखा भोसले (उंब्रज मुलींची शाळा, ता. कºहाड), सुनीता नांगरे (बेलावडे, ता. पाटण), शिवाजी चव्हाण (शिरढोण, ता. कोरेगाव), रमजान इनामदार (मायणी, ता. खटाव), चंद्रकांत जाधव (जांभूळणी, ता. माण), भोलचंद बरकडे (कर्णेवाडी, ता. फलटण), गणपत भालेकर (विशेष पुरस्कार टोळेवाडी, ता. पाटण)