शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

डोंगरावरील वसाहतींना ‘संरक्षक भिंती’चे कवच, सातारा पालिकेकडून शासनाला ३५ कोटींचा प्रस्ताव सादर

By सचिन काकडे | Updated: December 19, 2023 19:22 IST

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतींना आता ‘संरक्षक भिंती’चे कवच मिळणार आहे. पालिकेने डोंगर उतारावरील धोकादायक ठिकाणांचा सर्व्हे ...

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतींना आता ‘संरक्षक भिंती’चे कवच मिळणार आहे. पालिकेने डोंगर उतारावरील धोकादायक ठिकाणांचा सर्व्हे करुन संरक्षक भिंतीच्या कामाचा ३५ कोटींचा सुधारित आराखडा तयार करुन तो नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे.किल्ले अजिंक्यताऱ्याच्या डोंगरउतावर अलिकडच्या आठ-दहा वर्षांत प्रचंड लोकवस्ती वाढली. केसरकर पेठ, माची पेठ तसेच बोगदा परिसरात हजारो  घरे व टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की येथील घरांना दरड कोसळण्याचा धोका संभवतो. आतापर्यंत अनेकदा किल्ल्यावरुन महाकाय दगड वसाहतींच्या दिशेने आले असून, घरांचे नुकसान झाले आहे.अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आठ वर्षांपूर्वी केसरकर पेठ ते बोगदा या दरम्यान संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेतला होता. सुमारे २० कोटींचा प्रस्ताव तयारही करण्यात आला. मात्र, ठोस काही झाले नाही. आता प्रशासनाने पुन्हा एकदा डोंगरी भागाचा सर्व्हे करून संरक्षक भिंतीचा ३५ कोटींचा आरखडा तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे.अशी होणार कामे..

  • ज्या ठिकाणी दगड अथवा दरड कोसळण्याचा धोका आहे, अशा ठिकाणीच संरक्षक भिंत बांधली जाणार आहे.
  • किल्ल्यावरुन येणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा व्हावा, यासाठी भिंतीला लागूनच नाला बांधला जाणार आहे.
  • किल्ल्यावरुन येणाऱ्या नैसर्गिक ओढ्यांना हे नाले जोडले जाणार आहेत.
  • सुमारे दोन किलोमीटर लांबीचा ही भींत असून, या भिंतीमुळे नैसर्गिक आपत्ती रोखण्यास मदत होणार आहे.
टॅग्स :Satara areaसातारा परिसर