शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

५६ ग्रामपंचायतींचे जावळीत धुमशान

By admin | Updated: July 2, 2015 00:30 IST

दुसरा टप्पा : दरेखुर्द, महिगाव, हुमगाव ग्रामपंचायतींचा समावेश

कुडाळ : जावळी तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात एकूण ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये सभापती सुहास गिरी यांची महिगाव, उपसभापती निर्मला कासुर्डे यांची वरोशी, दीपक पवार यांची दरेखुर्द, मोहन शिंदे यांची हुमगाव तर संगीता चव्हाण यांच्या करंदी तर्फ कुडाळ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या टप्प्यात अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने जावळीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.तालुक्यातील आंबेघर, अंधारी, चोरांबे, इंदवली, करंदी तर्फ कुडाळ, केंजळ, मालचौंडी, मरडमुरे, म्हाते खु. पिंपळी, उंबरीवाडी, आंबेघर तर्फ मेढा, बेलावडे, डांगरेघर, रायगाव, बोंडारवाडी, बामणोली, बेलोशी, गवडी, भिवडी, हातगेघर, आलेवाडी, करंदी तर्फ मेढा, कारगाव, खर्शी तर्फ कुडाळ, कोलेवाडी, कुडाळ, निपाणी, पिंपरी तर्फ मेढा, रानगेघर, रेंगडी, सर्जापूर, वहागाव, करंदोशी, महू, पुनवडी, सनपाने, वरोशी, भुतेघर, बामणोली तर्फ कुडाळ, दरे बु।।, दरेखुर्द, हुमगाव, करंजे, महिगाव, निझरे, रांजणी, सरताळे, सायगाव, वेळे, मामुर्डी.तालुक्यात बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचीच सत्ता आहे. या टप्प्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महिगाव, दरेखुर्द, हुमगाव, वरोशी, करंदी तर्फ कुडाळ या पदाधिकाऱ्यांच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्याबरोबरच कुडाळ, बामणोली तर्फ कुडाळ, आलेवाडी, सरताळे, करंजे, सायगाव, रायगाव या राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींचादेखील समावेश आहे. आत्तापासूनच एकमेकांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. (प्रतिनिधी)