शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

सांगलीत सलग १२ तास नाकाबंदी

By admin | Updated: April 22, 2015 00:26 IST

पोलीसप्रमुख रस्त्यावर : वाहतूक पोलिसांकडून ३१५ वाहनधारकांवर कारवाई

सांगली : वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांवर मंगळवारपासून वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडलीे. सकाळी नऊ ते रात्री नऊ अशी सलग १२ तास नाकाबंदी करुन तब्बल ३१५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ट्रीपल सीट बसून जाणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, परवाना नसणे याबाबत कारवाया केल्या. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत स्वत: कारवाईसाठी रस्त्यावर उतरले होते. दारुच्या नशेत वाहन चालविणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, क्रमांक नियमबाह्य लावणे, भरधाव वाहन चालविणे, ट्रीपल सीट जाणे, लायसन्स नसणे, मोबाईलवर बोलत दुचाकी चालविणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी यापूर्वी अनेकदा कारवाई केली आहे. मात्र शे-दोनशे दंड भरुन वाहनधारक पुन्हा याच चुका करताना आढळून येतात. यामुळे पोलीसप्रमुख सावंत यांनी वाहतूक शाखेचे नूतन पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सकाळी नऊपासून शहरातील विविध चौकात नाकाबंदी लावून कारवाई सुरु झाली होती. मुख्य बसस्थानक, टिळक चौक, कॉलेज कॉर्नर, काँग्रेस भवन, पुष्पराज चौक, राममंदिर चौक, राजवाडा चौक, बायपास रस्ता, विश्रामबाग चौक, मार्केट यार्ड या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. मोबाईलवर बोलताना व ट्रीपल सीट बसून जाणारे अनेक वाहनधारक सापडले. पोलीसप्रमुख सावंत हे सायंकाळी या कारवाईत सहभागी झाले होते. बीट मार्शलच्या पथकास बोलावून घेऊन त्यांनाही गस्त वाढविण्याची सूचना केली. (प्रतिनिधी)कारवाईत ११० पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेत ७० पोलीस कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. हा सर्व स्टाफ कारवाईत सहभागी झाला होता. याशिवाय पोलीसप्रमुख सावंत यांनी मुख्यालयातील ४० कर्मचारी उपलब्ध करुन दिले होते. अशा एकूण ११० कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. सलग आठ दिवस ही मोहीम सुरु ठेवणार आहे. दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणारे अनेक वाहनधारक सापडले आहेत, असेही सावंत यांनी सांगितले.