शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाची बैठक बारगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:25 IST

जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाच्या मागणीने जोर धरला आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा वर्षाचा कालावधी संपला आहे. तरीही पदाधिकारी बदल झाला नसल्यामुळे ...

जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाच्या मागणीने जोर धरला आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा वर्षाचा कालावधी संपला आहे. तरीही पदाधिकारी बदल झाला नसल्यामुळे इच्छुक सदस्य नाराज आहेत. वर्षानंतर पदाधिकारी बदलाचे आश्वासन वरिष्ठ नेत्यांनी दिले होते, त्यामुळे बदल करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत खासदार संजयकाका पाटील व आमदार सुरेश खाडे आग्रही होते. गत आठवड्यात खा. पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला काही नेते अनुपस्थित होते. मात्र उपस्थित असणाऱ्यांनी बदलाला होकार दिला होता.

बदलाची जबाबदारी खा. पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. आ. खाडे, आ. सुधीर गाडगीळ व सत्यजित देशमुख यांनी पदाधिकारी बदलाला हिरवा कंदील दर्शविला आहे. भाजपचे २६ सदस्य आहेत. त्यांच्यासोबत रयत क्रांती आघाडी चार, शिवसेना तीन आणि अजितराव घोरपडे गटाचे दोन असे मिळून ३५ सदस्य आहेत. जिल्हा परिषदेमध्ये भाजप सत्तेत असली तरी, शिवसेना महाविकास आघाडीच्या फाॅर्म्युल्यामुळे सत्तेतून बाहेर जाणार, की सोबत राहणार, हे पाहावे लागणार आहे. खासदार पाटील यांना आघाडीतील नेत्यांशी चर्चा करण्याचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत.

रविवारच्या बैठकीत पदाधिकारी बदलावर शिक्कामोर्तब होईल, अशी शक्यता होती. मात्र बैठकच बारगळल्याने इच्छुकांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.