शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सांगली जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवस यलो अलर्ट; सर्वच भागात तुरळक पावसाची शक्यता

By अशोक डोंबाळे | Updated: May 20, 2024 15:18 IST

पुढच्या दोन दिवसांत केव्हाही पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात दिवसभर दमट वातावरण पाहायला मिळाले.

सांगली : दोन दिवस जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. पण पावसाची लक्षणे पाहताच हवामान खात्याने दि. २१, २२ मेपर्यंत सांगली जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर केला आहे. या पावसाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पाऊस कमी आणि वादळी वारेच जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

पुढच्या दोन दिवसांत केव्हाही पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात दिवसभर दमट वातावरण पाहायला मिळाले. यातून उष्णताही प्रचंड वाढली आहे. मात्र पुढील दोन दिवसांत विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात ३० ते ४० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दि. २१ आणि २२ वादळी पाऊस असला तरी दि. २३ मे रोजी आकाश स्वच्छ असणार आहे.

यादरम्यान जिल्ह्याच्या सर्व भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या दरम्यान, नागरिकांनी घराच्या बाहेर पडणे टाळावे, अशी सूचना देखील हवामान खात्याने केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस