शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मोलकरणींना मदत मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महाराष्ट्र शासनाने बजेटमध्ये महिलांच्या कल्याणकारी मंडळासाठी २५० कोटी रुपये तरतूद केली, मात्र या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महाराष्ट्र शासनाने बजेटमध्ये महिलांच्या कल्याणकारी मंडळासाठी २५० कोटी रुपये तरतूद केली, मात्र या मंडळामार्फत अजूनही मोलकरीण महिलांची नोंदणी सुरू नाही. त्यामुळे या महिलांना मदत मिळणार तरी कधी, असा सवाल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कॉ. शंकर पुजारी यांनी उपस्थित केला.

सांगली जिल्हा निवारा संघाच्या कार्यालयात मेळावा पार पडला. यावेळी पुजारी म्हणाले की, मंडळामार्फत कोणत्या कल्याणकारी योजना राबविल्या जाणार आहेत. याबद्दल शासनाकडून स्पष्टता नाही. तरीसुद्धा मोलकरीण महिलांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन नावाची नोंदणी करावी व स्वतःच्या ओळखपत्राचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले.

सरचिटणीस कॉ. सुमन पुजारी म्हणाल्या की, महाराष्ट्र शासनाने अनेक वर्षांपूर्वी घोषित केले होते की, साठ वर्षांनंतर मोलकरीण महिलांना पेन्शन सुरू करण्यात येईल. परंतु त्या निर्णयाची अजूनही अंमलबजावणी केलेली नाही. याबाबत शासनाने कार्यवाही न केल्यास आंदोलन करू. यावेळी कॉ. वर्षा गडचे, कॉ. विजय बचाटे, रेखा कांबळे, उषा तलेकुटी, नसरीन गवंडी, अफरीन कोतवाल, अंजना शिंदे, स्नेहा सुतार आदी उपस्थित होते.