शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

जत तालुक्यातील मेंढपाळांची चाऱ्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 19:24 IST

बिळूर : जत तालुक्यात यावर्षी जून ते आॅक्टोबरदरम्यान पाऊस न पडल्याने भीषण दुष्काळाचे चित्र निर्माण झाले आहे. चाºयासाठी मेंढपाळांची ...

बिळूर : जत तालुक्यात यावर्षी जून ते आॅक्टोबरदरम्यान पाऊस न पडल्याने भीषण दुष्काळाचे चित्र निर्माण झाले आहे. चाºयासाठी मेंढपाळांची दाहीदिशा भटकंती सुरू आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पशुपालकांतून होत आहे. जत तालुक्यात चारा छावण्याही सुरू नाहीत, त्यामुळे जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न मेंढपाळांमध्ये निर्माण झाला आहे.यावर्षी पावसाचे चारही महिने कोरडे गेल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. जनावरांची संख्या लाखोंच्या घरात असून, त्यांना चारा उपलब्ध नसल्याने कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. जिल्हा परिषदेतर्फे वैरण विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. परंतु चारा लावणार कधी आणि तो प्रत्यक्षात शेतकºयांच्या दावणीवर मिळणार कधी, यामुळे शेतकरी धास्तावला आहे. सरकारकडून तर रोज एक घोषणा होत आहे. प्रत्यक्षात यंत्रणेवर त्याचा काहीच परिणाम होताना दिसून येत नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. टँकर देऊ, चारा देऊ, अशा फक्त घोषणाच केल्या जात आहेत, परंतु त्याची अंमलबजावणीच होत नाही.