शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

जत तालुक्यातील मेंढपाळांची चाऱ्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 19:24 IST

बिळूर : जत तालुक्यात यावर्षी जून ते आॅक्टोबरदरम्यान पाऊस न पडल्याने भीषण दुष्काळाचे चित्र निर्माण झाले आहे. चाºयासाठी मेंढपाळांची ...

बिळूर : जत तालुक्यात यावर्षी जून ते आॅक्टोबरदरम्यान पाऊस न पडल्याने भीषण दुष्काळाचे चित्र निर्माण झाले आहे. चाºयासाठी मेंढपाळांची दाहीदिशा भटकंती सुरू आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पशुपालकांतून होत आहे. जत तालुक्यात चारा छावण्याही सुरू नाहीत, त्यामुळे जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न मेंढपाळांमध्ये निर्माण झाला आहे.यावर्षी पावसाचे चारही महिने कोरडे गेल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. जनावरांची संख्या लाखोंच्या घरात असून, त्यांना चारा उपलब्ध नसल्याने कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. जिल्हा परिषदेतर्फे वैरण विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. परंतु चारा लावणार कधी आणि तो प्रत्यक्षात शेतकºयांच्या दावणीवर मिळणार कधी, यामुळे शेतकरी धास्तावला आहे. सरकारकडून तर रोज एक घोषणा होत आहे. प्रत्यक्षात यंत्रणेवर त्याचा काहीच परिणाम होताना दिसून येत नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. टँकर देऊ, चारा देऊ, अशा फक्त घोषणाच केल्या जात आहेत, परंतु त्याची अंमलबजावणीच होत नाही.