शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

टोणेवाणी ग्रामपंचायत बिनविरोध करून गावाने एकजूट दाखविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:27 IST

शेगाव : टोणेवाडी, ता. जत गावाने एकजूट करून बिनविरोध ग्रामपंचायत केली. त्यामुळे निवडणूक खर्च वाचण्याबरोबरच गावातील लोकांची ...

शेगाव : टोणेवाडी, ता. जत गावाने एकजूट करून बिनविरोध ग्रामपंचायत केली. त्यामुळे निवडणूक खर्च वाचण्याबरोबरच गावातील लोकांची मने एक झाली. गावचा विकास होण्यासाठी शासकीय फंड व इतर माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊ. गावात पिण्याचा पाणीप्रश्न कायमचा मिटविण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे बोर्डाचे विभागीय संचालक व माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी केले.

टोणेवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल सर्व ग्रामपंचायत नूतन सदस्यांचे सत्कार जमदाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. उपसरपंच कमल घोडके यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला आप्पासाहेब टोणे, उत्तम नुलके, नामदेव गायकवाड, विलास घोडके, विष्णू नुलके, रतिलाल नुलके, परमेश्वर टोणे, गोरख टोणे, रमेश घोडके, अमर घोडके, ज्ञानेश्वर घोडके, नितीन टोणे, संजय कांबळे, विठ्ठल घोडके, संपत घोडके, कमल घोडके, वसंत टोणे, वैशाली हिप्पकर, अनिता टोणे, चागुना नुलके आदी उपस्थित होते.