शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

म्हैसाळ येथे विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू

By अविनाश कोळी | Updated: September 29, 2024 16:09 IST

एक जखमी : कुटुंबीयांकडून महावितरणवर हलगर्जीपणाचा आरोप

अविनाश कोळी/सुशांत घोरपडे, लोकमत न्यूज नेटवर्क, म्हैसाळ : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे विजेचा शॉक लागून वनमोरे कुटुंबातील तिघांचा मुत्यू झाला. दुर्घटनेत एक मुलगा जखमी असून त्याच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेने म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे.

प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय (वय ३५), पारसनाथ वनमोरे वय (४०), शाहिराज पारसनाथ वनमोरे (१२) अशी मृतांची नावे आहेत. घटनेत हेमंत वनमोरे (वय १५) हा मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, म्हैसाळ येथील सुतारकीमाळ परिसरात वनमोरे कुटुंबीयांची शेती आहे. शेतात पाणी पाजण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते. यावेळी विजेची तार तुटून शेतात पडली होती. त्यामुळे पारसनाथ वनमोरे यांना शॉक लागून त्यांचा मुत्यू झाला. यावेळी त्यांचा मुलगा शाहीराज वनमोरे हा पारसनाथ यांच्याकडे गेला होता. शाहीराज यालाही शॉक लागला. प्रदिप वनमोरे हे घटनास्थळी जात असताना त्यांचाही शॉकने मुत्यू झाला, तर हेमंत वनमोरे हा जखमी झाला. घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

महावितरण कंपनीवर संताप

महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वनमोरे कुटुंबातील तिघांचा हकनाक बळी गेला. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वनमोरे कुटुंबीयांनी केली आहे.

टॅग्स :Sangliसांगली