शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्ह्यातील वन्य प्राणी उपचार केंद्राचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित, शिराळ्यात उपचार केंद्र उभारण्याची मागणी

By अविनाश कोळी | Updated: December 10, 2023 19:16 IST

चांदोली अभयारण्यामुळे शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी व पक्षी आहेत त्यामुळे हे उपचार केंद्र शिराळा येथे उभे करावे, अशी लेखी मागणी नाईक यांनी केली आहे.

विकास शहा -शिराळा : सांगली जिल्ह्यात वन्य प्राणी उपचार केंद्राअभावी वेळेत उपचार न झाल्याने अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू होत असल्याची बाब शिराळा विधानसभेचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी नागपूर येथील अधिवेशनात उपस्थित केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे वगळता कोठेच वन्य प्राणी उपचार केंद्र नसल्यामुळे वन्यप्राण्यांचा मृत्यू होत आहे. चांदोली अभयारण्यामुळे शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी व पक्षी आहेत त्यामुळे हे उपचार केंद्र शिराळा येथे उभे करावे, अशी लेखी मागणी नाईक यांनी केली आहे.सांगली जिल्ह्यात मागील काही वर्षात वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने ही एक चांगली गोष्ट आहे. मात्र वाढती संख्या व आधुनिकीकरणामुळे वन्य प्राणी व मनुष्य यांचा सतत संपर्क येत आहे. रस्ते, नदीतील अतिक्रमण, वृक्ष तोड, बांधकामे, शेतीमधील पारंपरिक बदल यामुळे वन्यप्राणी जखमी होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. अशा जखमी वन्य प्राण्यांवर ताबोडतोब उपचार करून निसर्गात सोडणे गरजेचे असते. वन्यप्राण्यांची सुटका केल्यानंतर ते काही काळ तणावाखाली असतात. म्हणून त्यांना थोडावेळ ठेवून रात्री निसर्गात सोडले जाते. या सर्व जबाबदारी पार पाडत असताना वन विभागाला एक स्वतंत्र यंत्रणेची गरज आहे.शिराळा येथे वन विभागाच्या खर्चातून एक अत्याधुनिक वन्यप्राणी उपचार केंद्र उभारल्यास बऱ्याच वन्यप्राण्यांना वेळेत उपचार मिळून त्यांचे जीव वाचतील, असे मत नाईक यांनी मांडले. 

टॅग्स :Mansingrao Naikमानसिंगराव नाईकSangliसांगली