शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

जिल्ह्यातील वन्य प्राणी उपचार केंद्राचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित, शिराळ्यात उपचार केंद्र उभारण्याची मागणी

By अविनाश कोळी | Updated: December 10, 2023 19:16 IST

चांदोली अभयारण्यामुळे शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी व पक्षी आहेत त्यामुळे हे उपचार केंद्र शिराळा येथे उभे करावे, अशी लेखी मागणी नाईक यांनी केली आहे.

विकास शहा -शिराळा : सांगली जिल्ह्यात वन्य प्राणी उपचार केंद्राअभावी वेळेत उपचार न झाल्याने अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू होत असल्याची बाब शिराळा विधानसभेचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी नागपूर येथील अधिवेशनात उपस्थित केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे वगळता कोठेच वन्य प्राणी उपचार केंद्र नसल्यामुळे वन्यप्राण्यांचा मृत्यू होत आहे. चांदोली अभयारण्यामुळे शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी व पक्षी आहेत त्यामुळे हे उपचार केंद्र शिराळा येथे उभे करावे, अशी लेखी मागणी नाईक यांनी केली आहे.सांगली जिल्ह्यात मागील काही वर्षात वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने ही एक चांगली गोष्ट आहे. मात्र वाढती संख्या व आधुनिकीकरणामुळे वन्य प्राणी व मनुष्य यांचा सतत संपर्क येत आहे. रस्ते, नदीतील अतिक्रमण, वृक्ष तोड, बांधकामे, शेतीमधील पारंपरिक बदल यामुळे वन्यप्राणी जखमी होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. अशा जखमी वन्य प्राण्यांवर ताबोडतोब उपचार करून निसर्गात सोडणे गरजेचे असते. वन्यप्राण्यांची सुटका केल्यानंतर ते काही काळ तणावाखाली असतात. म्हणून त्यांना थोडावेळ ठेवून रात्री निसर्गात सोडले जाते. या सर्व जबाबदारी पार पाडत असताना वन विभागाला एक स्वतंत्र यंत्रणेची गरज आहे.शिराळा येथे वन विभागाच्या खर्चातून एक अत्याधुनिक वन्यप्राणी उपचार केंद्र उभारल्यास बऱ्याच वन्यप्राण्यांना वेळेत उपचार मिळून त्यांचे जीव वाचतील, असे मत नाईक यांनी मांडले. 

टॅग्स :Mansingrao Naikमानसिंगराव नाईकSangliसांगली