शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बेपत्ता बहिण-भावाचा मृतदेह अखेर दुसऱ्या विहिरीत सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 15:58 IST

तीन - चार दिवस पोलिसांचा सुरू असलेला तपास उघडकीस आला आहे. 

 जत :

तालुक्यातील अमृतवाडी येथील लहान बहीण व भाऊ बेपत्ता झालेले दोघांचे मृतदेह घाराजवळीलच शेजारील दुसऱ्या विहिरीत दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले आहेत. त्यामूळे तीन - चार दिवस पोलिसांचा सुरू असलेला तपास उघडकीस आला आहे. 

मयत सुलोचना गवळी (वय ५) व इंद्रजित गवळी (वय ३) यांचे नाव आहे. चार दिवसापूर्वी गुरूवार दि. ९ फेब्रुवारी रोजी अमृतवाडी येथील दोन लहान मुले बेपत्ता झाल्याने पोलीसांनी गावात सर्व गाव जंग जंग पछाडले मात्र त्यांना हाती कांहीच लागले नाही. शेततळ्यात व विहिरीतील पाणी उपसा करून ही सापडले नाहीत. शुक्रवारी संपूर्ण दिवसभर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे अमृतवाडी गावात तळ ठोकून होते. जत येथील द्राक्ष बागायतदार दिपक हत्ती यांच्या शेतात काम करण्यासाठी नाशिक हून एक जोडपे ठेवले होते. जोडप्यातील पत्नी ही आजारी असल्याने तिला खाजगी रूग्णालयात पतीने उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केले होते. त्यामूळे त्यांची चार मुले घरी होती. बहीण- भाऊ असे दोन लहान मुले  सायंकाळी वडील घरी आले. दोन मुले झोपली होती तर दोन मुले घरी नसल्याने त्यांचा शोध घेऊन जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. लहान मुले लांब जाऊ शकणार नाहीत, हा अंदाज घेऊन जवळच खेळत खेळत विहीर अथवा शेत तलावात मुले पडली असावीत, असा अंदाज घेऊन विहीर व शेत तलावातील पाणी उपसून काढण्यात आले. मात्र त्यात मुले सापडली नाहीत. मात्र काल रविवारी या दोघांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने गावात शोककळा पसरली आहे. चार दिवस पोलीस अमृत्वाडी गावात तळ ठोकून होते. अखेर दोघांचेही मृतदेह सापडल्याने पोलीसांनी देखील सुटकारा सोडला.