शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सांगली विमानतळासाठी पंतप्रधानांना ५० हजार पत्रे पाठवणार, येत्या सोमवारी मोहिमेचा प्रारंभ

By शीतल पाटील | Updated: June 16, 2023 19:00 IST

मोदीजी, हल्दी नगरी को दिजीए नई उडाण, कवलापूर एअरपोर्ट बनेगा, समृद्ध सांगली की पहचान’ असा नाराही पत्राच्या माध्यमातून दिला जाणार

सांगली : कवलापूर येथील १६० एकर जागेवर विमानतळ व्हावे, या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५० हजार पत्रे पाठवली जाणार आहेत. सोमवार १९ रोजी सकाळी १० वाजता मारुती चौकातून या मोहिमेला सुरवात होणार आहे. मोदीजी, हल्दी नगरी को दिजीए नई उडाण, कवलापूर एअरपोर्ट बनेगा, समृद्ध सांगली की पहचान’ असा नाराही पत्राच्या माध्यमातून दिला जाणार आहे. याबाबत विमानतळ बचाव कृती समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार आणि सतीश साखळकर यांनी सांगितले की, कवलापूर येथील विमानतळासाठी सांगलीकरांचा जनरेटा वाढला आहे, मात्र दिल्लीच्या पातळीवर आवाज अजून पोहोचलेला नाही. विमानतळ बचाव कृती समितीने नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन विमानतळाला मान्यतेची मागणी केली आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर यांनीही सहकार्याची भूमिका घेतली आहे. परंतू हालचाली थांबलेल्या आहेत. त्या पुन्हा सुरु करण्यासाठी तब्बल ५० हजार पत्रे दिल्लीला पाठवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सांगलीकरांचा आवाज पोहचण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक सांगलीकराने एक पत्र मोदींना लिहावे, असे नियोजन केले आहे. पन्नास हजार पत्रे पोहचल्यानंतर पंतप्रधान कार्यालय नक्कीच दखल घेईल, अशी आशा आहे. मोदीजी, हल्दी नगरी को दिजीए नई उडाण, कवलापूर एअरपोर्ट बनेगा, समृद्ध सांगली की पहचान’, असा नारा देणारा पत्रव्यवहार आहे. त्यासाठी जागोजागी स्टॉल लावले जातील. शाळा, महाविद्यालयांत जावून पत्र दिली जातील, असेही ते म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीAirportविमानतळNarendra Modiनरेंद्र मोदी