शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
3
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
4
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
5
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
6
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
7
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
8
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
9
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
10
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
11
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
12
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
13
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
14
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
15
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
16
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
17
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
18
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
19
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
20
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'

पूरग्रस्तांच्या न्यायासाठी स्वाभिमानी संघर्ष करेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:27 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील तांबवे, धोत्रेवाडी या पूरग्रस्त गावांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ...

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील तांबवे, धोत्रेवाडी या पूरग्रस्त गावांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.

यावेळी शेट्टी म्हणाले, २०१९ च्या महापुरावेळी दिली तशी कर्जमाफी आघाडी सरकारने द्यावी. ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढलेले नाही, त्यांना एनडीआरएफच्या नियमानुसार चारपट नुकसान भरपाई मिळाली. महापुरामुळे घरांची पडझड झाली आहे, त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घर बांन धूमिळावे. ज्यांना पूरकाळात घर सोडावे लागले, त्यांना सानुग्रह अनुदान मिळावे, अशी आग्रही मागणी सरकारकडे करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्ष करेल.

यावेळी शेट्टी यांच्यासमोर पूरग्रस्त ग्रामस्थांनी आपल्या अडचणी-व्यथा मांडल्या. यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक लिंबाजी पाटील, ब्रम्हानंद पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव, धोत्रेवाडीच्या सरपंच वनीता माळी, रविकिरण माने, एस्. यु. संदे, संतोष शेळके, भास्कर मोरे, जयवंत पाटील, सदाशिव जाधव, संभाजी जाधव उपस्थित होते.

फोटो : २८ इस्लामपुर १

ओळ :

तांबवे (ता. वाळवा) येथील पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची राजू शेट्टी यांनी पाहणी केली. यावेळी लिंबाजी पाटील, ब्रम्हानंद पाटील, भागवत जाधव, रविकिरण माने उपस्थित होते.