शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

सेंद्रिय शेतीतून शाश्वत उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:23 IST

फोटो- ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील शिवाजी पाटील यांच्या शेतात तालुका कृषी अधिकारी भगवान माने यांच्यासह अधिकाऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन ...

फोटो- ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील शिवाजी पाटील यांच्या शेतात तालुका कृषी अधिकारी भगवान माने यांच्यासह अधिकाऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन पिकाची पाहणी केली.

कुरळप : शेतीमधून अधिक उत्पादनाबरोबरच जमिनीचे आरोग्य टिकले पाहिजे. सेंद्रिय शेती संकल्पना पर्यावरण बाबीशी निगडित आहे. म्हणून रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेती शाश्वत व कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देणारी असल्याचे मत तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने यांनी व्यक्त केले. वाळवा तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी कसबे डिग्रज शेती संशोधन केंद्रांतर्गत उन्हाळी सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे या पिकाच्या पाहणी दाैऱ्यावेळी ते बोलत होते.

भगवानराव माने म्हणाले, शेती व्यवसायातून हव्यासापोटी ज्यादा उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक खतांचा अवाजवी व असंतुलित वापर, जमीन सतत पिकाखाली राहणे, सेंद्रिय खतांचा अभाव अशा विविध कारणांमुळे जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचा मुद्दा जमिनीच्या सुपीकतेवर अवलंबून आहे. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीच्या भौतिक व रासायनिक आणि जैविक गुणधर्मावरून टिकून पर्यावरणाचा समतोल राखता येईल.

यावेळी विवेक ननवरे, सागर पाटील, कृषी सहायक राहुल देशमुख उपस्थित होते.