शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

महासत्ता म्हणजे भारतीय पुढाऱ्यांनी दाखविलेले गाजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:23 IST

‘कोरोनानंतरचे जग’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, अरुण लाड, उत्तम कांबळे, गौराबाई कुंभार आदींच्याहस्ते झाले. लोकमत न्यूज नेटवर्क ...

‘कोरोनानंतरचे जग’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, अरुण लाड, उत्तम कांबळे, गौराबाई कुंभार आदींच्याहस्ते झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : २०२० मध्ये भारत महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत होतो, प्रत्यक्षात उपासमारीने माणसे मरण्याची वेळ आली. महासत्ता हे पुढाऱ्यांनी दाखविलेले गाजर असल्याची टीका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार संपादित ''''''''कोरोनानंतरचे जग'''''''' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. आमदार अरुण लाड अध्यक्षस्थानी होते.

डॉ. कोत्तापल्ले म्हणाले की, २५-३० वर्षांत अनेक साथी आल्या. त्या तशाच आहेत. आता कोरोना नवा आहे. लोकसंख्या वाढते तेव्हा ती नियंत्रित करण्यासाठी निसर्ग शस्त्रे वापरतो. अशा साथी व माणूस यांच्यात सातत्याने संघर्ष सुरू आहे. माणूस त्यावर मात करत गेला. युद्ध सुरू आहे, पण भारत त्यात कोठेही नाही. कोरोनाची लस शोधली तरीही त्यात परदेशी सहभाग आहे. मूलभूत संशोधनाकडे आपले दुर्लक्ष झाले. आता काहीतरी धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

लाड म्हणाले की, कोरोनामुळे प्रतिकार क्षमता वाढविण्याचा संदेश मिळाला. अशी संकटे येत राहतील. ती आपणच ओढवून घेत आहोत. याविरोधात लढण्यासाठी जगण्याची आचारसंहिता तयार करुया.

साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे म्हणाले की, कोरोनाच्या निमित्ताने जगाचा प्रवास जगण्या-मरण्याच्या उंबरठ्यावरून सुरू आहे. या काळात माणूस एकटा पडला.

यावेळी व्ही. वाय. पाटील, ॲड. के. डी. शिंदे, संपादक कुंभार यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाला गौराबाई कुंभार, ज्योती कुंभार, राहुल कुंभार, सरिता कुंभार आदी उपस्थित होते. डॉ. सर्जेराव जाधव यांनी आभार मानले.

------------