शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

साडेचार वर्षांच्या साराकडून खाऊचे पैसे पूरग्रस्तांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:02 IST

सांगली जिल्ह्यात उद्‌भवलेल्या अभूतपूर्व पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पूरबाधितांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. सारा सचिन दोरकर या अल्फान्सो हायस्कूल, मिरज मधील साडेचार वर्षांच्या मुलीने खाऊसाठी जमा केलेले पैसे आज पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला.

ठळक मुद्देसाडेचार वर्षांच्या साराकडून खाऊचे पैसे पूरग्रस्तांसाठीअशीच माणुसकी जपा - सुभाष देशमुख

सांगली : जिल्ह्यात उद्‌भवलेल्या अभूतपूर्व पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पूरबाधितांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. सारा सचिन दोरकर या अल्फान्सो हायस्कूल, मिरज मधील साडेचार वर्षांच्या मुलीने खाऊसाठी जमा केलेले पैसे आज पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला.यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी अशीच माणुसकी सर्वांनी जपावी आणि पूरग्रस्तांना सढळहस्ते मदतीसाठी पुढे यावे. जिल्ह्यातील 34 गावे विविध संस्था, उद्योजक यांनी दत्तक घेतली आहेत.

अजूनही 70 गावे बाकी आहेत. या 70 गावांसाठीही राज्यातील अनेक संस्था, कार्पोरेट कंपन्या, उद्योजक यांनी पुढे यावे व या गावांच्या पुनर्बांधणीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरSubhash Deshmukhसुभाष देशमुख