शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

पान दुकानदारांचा दिवाळीनंतर सांगलीत मोर्चा

By admin | Updated: October 9, 2016 00:38 IST

अजित सूर्यवंशी : सुगंधित तंबाखू विक्रीवरील बंदी हटविण्याची मागणी

सांगली : राज्य शासनाने सुगंधित तंबाखूवरील बंदी उठवावी, या मागणीसाठी पान दुकादारांचा लढा सुरु आहे. हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर दिवाळीनंतर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी दिली.सांगली जिल्हा पान असोसिएशनतर्फे शनिवारी सांगलीतील आमराईत जिल्ह्यातील पान दुकानदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सूर्यवंशी बोलत होते. ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने बसस्थाकाजवळील १२ पान दुकानांवर छापे टाकून सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. अचानक केलेल्या या कारवाईचा संघटनेच्यावतीने निषेध केला आहे. विनाकारण पान दुकानदारांना त्रास दिला जात आहे. सुगंधित तंबाखू विक्रीवरील बंदी उठविण्यासाठी महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचा कायदेशीर मार्गाने लढा सुरु आहे. बंदीमुळे जिल्ह्यातील पाच हजार व राज्यातील ५० लाख पान दुकानदार व त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बंदी उठवावी, या मागणीसाठी लढा तीव्र केला जाईल. यासाठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर व्यापक मोर्चा काढला जाईल.जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्तविक खजिनदार राजू पागे यांनी केले. यावेळी महापालिकाक्षेत्र अध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष युसूफ जमादार, महापालिका क्षेत्र कार्याध्यक्ष इम्रान मर्चंट, जिल्हा सचिव मकरंद जमदाडे, राजू खोत, विजय पाटील, प्रकाश कोकाटे, प्रकाश मोरे, विजय चव्हाण (जत), चंद्रकांत पाटील (कवलापूर), शेखर पाटील (बुधगाव), ऐनुद्दीन कागदी (कवठेमहांकाळ), भारत डोबले (ढालगाव), सुधाकर जाधव (तासगाव), प्रकाश पेठकर, जीवंधर पाटील, मयुर बांगर, रावसाहेब सरगर, इम्रान पटेल, राजू फोंडे, अफजल चाऊस उपस्थित होते. (प्रतिनिधी)दुकाने बंद