शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

Sangli: सांगलीची खासदारकीची जागा ‘स्वाभिमानी’ लढणार, राजू शेट्टींनी दिले स्पष्ट संकेत

By अविनाश कोळी | Updated: August 24, 2023 17:02 IST

Sangli: शेतकऱ्यांनी माझ्या जोडीला सांगली लोकसभा मतदारसंघातूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खासदार संसदेत पाठविण्यासाठी तयारीला लागावे, असे आवाहन माजी खा. राजू शेट्टी यांनी केले.

- अविनाश कोळीमालगाव - कोणताही पक्ष स्वार्थासाठी शेतकऱ्यांची बाजू घेतो, मात्र सत्ता येताच त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडतो. ही राजकीय व्यवस्था उलथून टाकण्यासाठी शेतकऱ्यांनी माझ्या जोडीला सांगली लोकसभा मतदारसंघातूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खासदार संसदेत पाठविण्यासाठी तयारीला लागावे, असे आवाहन माजी खा. राजू शेट्टी यांनी केले.

मालगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल शेट्टी व जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांचा सत्कार उपाध्यक्ष संजय खोलकुंबे व तालुकाध्यक्ष सुरेश वावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सावकार मदनाईक, मिलिंद साखरपे संजय बेले उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस सोयाबीनला आठ हजार दर मागत होते. आता सोयाबीन दर पाच हजार झाला आहे. सत्तेत असताना यावर ते बोलत नाहीत. शरद पवार सत्तेत होते त्यावेळी वीज दरावर काही बोलत नव्हते, मात्र सध्या ते वीज दरवाढीला विरोध करत आहेत. सर्वच राजकीय पक्ष सत्ता नसताना स्वार्थासाठी शेतकरी हितावर बोलतात, मात्र सत्ता मिळताच शेतकऱ्यांना विसरतात हे वास्तव आहे.

ऊस, द्राक्षासह कोणतीही शेती सध्या परवडत नाही. याचे कारण उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे. मात्र, त्या तुलनेत शेतीमालाचे भाव वाढत नाहीत. शेतकऱ्यांना कोणताच टॅक्स नाही असे अनेकजण ओरडत असतात. पण, ऊस उत्पादक शेतकरी राज्य आणि केंद्र शासनाला ३३ हजार कोटी रुपये कर देतोय. त्यामुळे आमचे उत्पन्न सिद्ध करा आणि आम्हालाही इन्कम टॅक्स लावा, असे जाहीर आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगली