शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

साहित्यिकांची भूमिका माणसे जोडणारी असावी: प्रभाकर साळेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:40 IST

पलूस : साहित्यिकांची भूमिका ही माणसे जोडणारी असली पाहिजे. प्रवाह कोणतेही असोत, ते एकत्र यावेत आणि अभिजात व्हावेत, तरच माय मराठीचा महासागर होईल. मराठी साहित्याने प्रतिक्रियांच्या बदलाची नोंद अधिक सकसतेने घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन साहित्यिक प्रभाकर साळेगावकर यांनी केले.पलूस येथील श्री समर्थ साहित्य व सांस्कृतिक युवा मंडळाच्यावतीने आयोजित सोळाव्या ...

पलूस : साहित्यिकांची भूमिका ही माणसे जोडणारी असली पाहिजे. प्रवाह कोणतेही असोत, ते एकत्र यावेत आणि अभिजात व्हावेत, तरच माय मराठीचा महासागर होईल. मराठी साहित्याने प्रतिक्रियांच्या बदलाची नोंद अधिक सकसतेने घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन साहित्यिक प्रभाकर साळेगावकर यांनी केले.पलूस येथील श्री समर्थ साहित्य व सांस्कृतिक युवा मंडळाच्यावतीने आयोजित सोळाव्या परिवर्तन साहित्य संमेलनात साळेगावकर बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक प्रा अनिल बोधे यांच्याहस्ते झाले.प्रा. बोधी म्हणाले, शिक्षणाची जी अवस्था आहे, तीच साहित्याची आहे. प्रशासन व्यवस्थेची तपासणी होणे गरजेची आहे. चांगल्या साहित्याचा सन्मान झाला पाहिजे.मंडळाचे अध्यक्ष किरण शिंदे यांनी स्वागत केले. रवींद्र येवले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कवी संजय चौधरी, सुप्रिया जाधव, दिवाकर सदाशिव, संघमित्रा खंडारे यांना तसेच भानुदास आंबी यांच्या काव्यसंग्रहांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. धनदत्त बोरगावे, सुनील तोरणे, किरण सावंत, अशोक पवार, साहेबलाल शेख, संजय पवार, ज्योती मोहळकर, दास मोरे, रमेश खंडागळे, जयश्री शिंदे, बजरंग आंबी, माया गडदे, संजय कुंभार, दि. बा. पाटील आदींचा सत्कार झाला.दुसऱ्या सत्रात ऋषिकेश खारगे, आलिशा मोहिते यांचे ‘संत साहित्य’ या विषयावर विचारमंथन झाले. तिसºया सत्रात चंद्रलेखा बेलसरे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. यावेळी व्ही. वाय. पाटील, ज्ञानेश्वर कोळी, डॉ. अमोल पवार, किरण शिंदे, कुमार गायकवाड, संजय तोडकर, रवींद्र येवले, जयवंत मोहिते, शशिकांत रेपाळ आदी उपस्थित होते.लेखणीला सकारात्मक दिशा हवीसाळेगावकर म्हणाले, कृषिविषयक जाणिवा साहित्याच्या सर्व प्रकारातून आल्या आहेत व येत आहेत. घुसमटीचे नवे संदर्भ शोधणाºया सक्षम लेखणीला सकारात्मक दिशा मिळणे गरजेचे आहे.