शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

साहित्यिकांची भूमिका माणसे जोडणारी असावी: प्रभाकर साळेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:40 IST

पलूस : साहित्यिकांची भूमिका ही माणसे जोडणारी असली पाहिजे. प्रवाह कोणतेही असोत, ते एकत्र यावेत आणि अभिजात व्हावेत, तरच माय मराठीचा महासागर होईल. मराठी साहित्याने प्रतिक्रियांच्या बदलाची नोंद अधिक सकसतेने घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन साहित्यिक प्रभाकर साळेगावकर यांनी केले.पलूस येथील श्री समर्थ साहित्य व सांस्कृतिक युवा मंडळाच्यावतीने आयोजित सोळाव्या ...

पलूस : साहित्यिकांची भूमिका ही माणसे जोडणारी असली पाहिजे. प्रवाह कोणतेही असोत, ते एकत्र यावेत आणि अभिजात व्हावेत, तरच माय मराठीचा महासागर होईल. मराठी साहित्याने प्रतिक्रियांच्या बदलाची नोंद अधिक सकसतेने घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन साहित्यिक प्रभाकर साळेगावकर यांनी केले.पलूस येथील श्री समर्थ साहित्य व सांस्कृतिक युवा मंडळाच्यावतीने आयोजित सोळाव्या परिवर्तन साहित्य संमेलनात साळेगावकर बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक प्रा अनिल बोधे यांच्याहस्ते झाले.प्रा. बोधी म्हणाले, शिक्षणाची जी अवस्था आहे, तीच साहित्याची आहे. प्रशासन व्यवस्थेची तपासणी होणे गरजेची आहे. चांगल्या साहित्याचा सन्मान झाला पाहिजे.मंडळाचे अध्यक्ष किरण शिंदे यांनी स्वागत केले. रवींद्र येवले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कवी संजय चौधरी, सुप्रिया जाधव, दिवाकर सदाशिव, संघमित्रा खंडारे यांना तसेच भानुदास आंबी यांच्या काव्यसंग्रहांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. धनदत्त बोरगावे, सुनील तोरणे, किरण सावंत, अशोक पवार, साहेबलाल शेख, संजय पवार, ज्योती मोहळकर, दास मोरे, रमेश खंडागळे, जयश्री शिंदे, बजरंग आंबी, माया गडदे, संजय कुंभार, दि. बा. पाटील आदींचा सत्कार झाला.दुसऱ्या सत्रात ऋषिकेश खारगे, आलिशा मोहिते यांचे ‘संत साहित्य’ या विषयावर विचारमंथन झाले. तिसºया सत्रात चंद्रलेखा बेलसरे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. यावेळी व्ही. वाय. पाटील, ज्ञानेश्वर कोळी, डॉ. अमोल पवार, किरण शिंदे, कुमार गायकवाड, संजय तोडकर, रवींद्र येवले, जयवंत मोहिते, शशिकांत रेपाळ आदी उपस्थित होते.लेखणीला सकारात्मक दिशा हवीसाळेगावकर म्हणाले, कृषिविषयक जाणिवा साहित्याच्या सर्व प्रकारातून आल्या आहेत व येत आहेत. घुसमटीचे नवे संदर्भ शोधणाºया सक्षम लेखणीला सकारात्मक दिशा मिळणे गरजेचे आहे.