शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत आरटीओनी जप्त केलेल्या रिक्षा सडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 15:27 IST

वेगवेगळ्या कारवायांमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केलेल्या पाचशेहून अधिक रिक्षा दोन वर्षांहून अधिक काळ पडून आहेत. त्यातील निम्म्या रिक्षा महापुरात बुडाल्याने सडल्या आहेत, तर उर्वरित रिक्षा वापराअभावी गंजू लागल्या आहेत. यामुळे रिक्षा व्यावसायिकांची कोंडी झाली आहे.

ठळक मुद्देसांगलीत आरटीओनी जप्त केलेल्या रिक्षा सडल्यानियमभंगाच्या कारणांनी आरटीओतर्फे वेळोवेळी रिक्षा जप्त

सांगली : वेगवेगळ्या कारवायांमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केलेल्या पाचशेहून अधिक रिक्षा दोन वर्षांहून अधिक काळ पडून आहेत. त्यातील निम्म्या रिक्षा महापुरात बुडाल्याने सडल्या आहेत, तर उर्वरित रिक्षा वापराअभावी गंजू लागल्या आहेत. यामुळे रिक्षा व्यावसायिकांची कोंडी झाली आहे.रिक्षाचालक संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन रिक्षा त्वरित सोडण्याची मागणी केली. सांगली-मिरजेत नियमभंगाच्या कारणांनी आरटीओतर्फे वेळोवेळी रिक्षा जप्त केल्या जातात. दंड ठोठावला जातो. दंड भरेपर्यंत त्या ताब्यात ठेवल्या जातात. त्या ठेवण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडे जागा नसल्याने एसटीच्या जागेत ठेवल्या जातात.

सांगलीत एसटी आगारात व मिरजेत चंदनवाडी कार्यशाळेच्या आवारात दोन वर्षांपासून पाचशेहून अधिक रिक्षा अशाप्रकारे पडून असल्याची माहिती रिक्षा संघटनेचे अध्यक्ष महेश चौगुले यांनी दिली.वापराअभावी त्या गंजू लागल्या आहेत. इंजिने निकामी होताहेत. सांगलीत महापूर काळात एसटी आगारात चार फुटांहून अधिक पाणी साचले होते. त्यामध्ये रिक्षांची धूळदाण झाली. बॉडी, इंजिन, कोचिंगसह दिव्यांची वासलात लागली. रिक्षाचालकांना लाखोंचा फटका बसला. काही व्यावसायिकांनी दंड भरुन रिक्षा सोडविण्याचा प्रयत्न केला, पण एसटीने अडविले.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष महेश चौगुले, अरीफ शेख, सलीम मलीदवाले, नीलेश चव्हाण, मोहसीन पटवेगार, जावेद पटवेगार, संजय बन्ने, बाळू खतीब, बिरु ऐवळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीSangliसांगली