शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

म्हैैसाळ योजनेचे आवर्तन सुरू; पाणी जतला सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:57 PM

मिरज : म्हैसाळ योजना सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची रक्कम भरली नसल्याने ‘म्हैसाळ’चे पोटकालवे अद्याप बंदच आहेत. आरग येथील शेतकºयांनी ...

मिरज : म्हैसाळ योजना सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची रक्कम भरली नसल्याने ‘म्हैसाळ’चे पोटकालवे अद्याप बंदच आहेत. आरग येथील शेतकºयांनी खा. संजय पाटील यांची भेट घेऊन लक्ष्मीवाडी पोटकालव्यात पाणी सोडण्याची मागणी केली. म्हैसाळच्या पाचव्या टप्प्यातून जतला पाणी सोडण्यात आले आहे.अपुºया पावसामुळे पाणीटंचाई जाणवू लागल्याने म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर बागायती क्षेत्र अवलंबून असलेले शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत होते. सप्टेंबर महिन्यात ताकारी, टेंभू व म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यात आले. खंडित वीजपुरवठा सुरू झाल्यानंतरही म्हैसाळ योजनेच्या २० हजार हेक्टर लाभक्षेत्रातील शेतकºयांनी पाण्याची मागणी नोंदविण्याच्या प्रतीक्षेत आवर्तन रखडले होते. पहिल्या टप्प्यातील १४, दुसºया टप्प्यात १७, तिसºया टप्प्यात १२, चौथ्या टप्प्यात १० व पाचव्या टप्प्यातील ५ पंपांद्वारे मुख्य कालव्यात पाणी सोडण्यात येत असून, सोमवारी पाणी जतपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. म्हैसाळच्या मुख्य कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे. मात्र पाण्याची मागणी नोंदवून पैसे भरणाºया शेतकºयांसाठी डोंगरवाडी, गव्हाण व लिंगनूर पोटकालवे सुरू करण्यात आले आहेत. आरग ते लक्ष्मीवाडी पोटकालव्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आरगच्या शेतकºयांनी वारणाली येथे खा. संजय पाटील यांची भेट घेतली. यावेळी शेतकरी व म्हैसाळच्या अधिकाºयांची बैठक घेऊन खा. संजय पाटील यांनी, शेतकºयांना पाणीपट्टीची रक्कम भरण्याचे आवाहन केले.दहा लाख भरले!डोंगरवाडी, गव्हाण व लिंगनूर पोटकालव्यांच्या क्षेत्रातील शेतकºयांनी सुमारे १० लाख रूपये पाणीपट्टी भरली आहे. प्रति १० हजार लिटर पाण्यासाठी केवळ ७ रूपये आकारणी करण्यात येत असल्याने शेतकºयांनी पाणीपट्टी भरल्यानंतरच पोटकालवे सुरू करण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी सांगितले.