शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

म्हैैसाळ योजनेचे आवर्तन सुरू; पाणी जतला सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:58 IST

मिरज : म्हैसाळ योजना सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची रक्कम भरली नसल्याने ‘म्हैसाळ’चे पोटकालवे अद्याप बंदच आहेत. आरग येथील शेतकºयांनी ...

मिरज : म्हैसाळ योजना सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची रक्कम भरली नसल्याने ‘म्हैसाळ’चे पोटकालवे अद्याप बंदच आहेत. आरग येथील शेतकºयांनी खा. संजय पाटील यांची भेट घेऊन लक्ष्मीवाडी पोटकालव्यात पाणी सोडण्याची मागणी केली. म्हैसाळच्या पाचव्या टप्प्यातून जतला पाणी सोडण्यात आले आहे.अपुºया पावसामुळे पाणीटंचाई जाणवू लागल्याने म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर बागायती क्षेत्र अवलंबून असलेले शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत होते. सप्टेंबर महिन्यात ताकारी, टेंभू व म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यात आले. खंडित वीजपुरवठा सुरू झाल्यानंतरही म्हैसाळ योजनेच्या २० हजार हेक्टर लाभक्षेत्रातील शेतकºयांनी पाण्याची मागणी नोंदविण्याच्या प्रतीक्षेत आवर्तन रखडले होते. पहिल्या टप्प्यातील १४, दुसºया टप्प्यात १७, तिसºया टप्प्यात १२, चौथ्या टप्प्यात १० व पाचव्या टप्प्यातील ५ पंपांद्वारे मुख्य कालव्यात पाणी सोडण्यात येत असून, सोमवारी पाणी जतपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. म्हैसाळच्या मुख्य कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे. मात्र पाण्याची मागणी नोंदवून पैसे भरणाºया शेतकºयांसाठी डोंगरवाडी, गव्हाण व लिंगनूर पोटकालवे सुरू करण्यात आले आहेत. आरग ते लक्ष्मीवाडी पोटकालव्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आरगच्या शेतकºयांनी वारणाली येथे खा. संजय पाटील यांची भेट घेतली. यावेळी शेतकरी व म्हैसाळच्या अधिकाºयांची बैठक घेऊन खा. संजय पाटील यांनी, शेतकºयांना पाणीपट्टीची रक्कम भरण्याचे आवाहन केले.दहा लाख भरले!डोंगरवाडी, गव्हाण व लिंगनूर पोटकालव्यांच्या क्षेत्रातील शेतकºयांनी सुमारे १० लाख रूपये पाणीपट्टी भरली आहे. प्रति १० हजार लिटर पाण्यासाठी केवळ ७ रूपये आकारणी करण्यात येत असल्याने शेतकºयांनी पाणीपट्टी भरल्यानंतरच पोटकालवे सुरू करण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी सांगितले.