शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

घाटमाथ्यावर किरकोळ द्राक्षविक्री वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST

सध्या तालुक्यातील अनेक द्राक्षबागा विक्रीयोग्य बनल्या आहेत. नगदी पीक म्हणून बळीराजाने द्राक्षशेतीला पसंती दिल्याने तालुक्यात द्राक्षशेती क्षेत्रही मोठे आहे. ...

सध्या तालुक्यातील अनेक द्राक्षबागा विक्रीयोग्य बनल्या आहेत. नगदी पीक म्हणून बळीराजाने द्राक्षशेतीला पसंती दिल्याने तालुक्यात द्राक्षशेती क्षेत्रही मोठे आहे. यंदा द्राक्ष पीकही चांगले आहे. पण संकटांवर संकटे झेलत जगविलेल्या द्राक्ष बागांचा उत्पादन खर्चही मोठा झाला आहे. यामुळे बळीराजा चांगल्या दराची अपेक्षा ठेवून आहे.

परंतु माल तयार होऊनही द्राक्ष दलाला परिसरात दाखल न झाल्याने शेतकरीराजा व्यापाऱ्यांची प्रतीक्षा करत आहे. दरवर्षी यावेळी स्थानिक व परप्रांतीय व्यापाऱ्यांचे तांडेंच्या तांडे येत असतात.

या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर किरकोळ द्राक्ष विक्रेत्यांनी रस्त्याकडेला आपले छोटे-छोटे स्टॉल उभारले आहेत. दिवसभर भर उन्हात विक्री करून त्यावर त्यांची उपजीविका सुरू झाली आहे. नागज ते शिरढोणदरम्यान जवळजवळ चाळीस ते पन्नास किरकोळ द्राक्ष विक्रेत्यांनी आपले स्टॉल उभारले आहेत. सध्या द्राक्ष हंगामाबरोबरच उन्हाळाही सुरू झाला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी थेट बागेतच रोखीने व्यवहार करत द्राक्षे विकत आहेत, तर काही शेतकरी बेदाणा निर्मितीकडे वळण्याच्या विचारात दिसत आहेत.

चाैकट

कुची येथील स्थानिक सुमारे चाळीस ते पंचेचाळीस लोक किरकोळ द्राक्ष विक्रीचा व्यवसाय करत असतात. कमी भांडवलात त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे. प्रति किलो चाळीस रुपये दराने द्राक्षे विकली जात आहेत.

दिवसाकाठी केवळ एक हजार रुपयेपर्यंत सरासरी विक्री होते. त्यातून खर्च वजा जाता त्यांना केवळ २५० ते ३०० रुपये नफा मिळतो आहे.