शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

करंजवडेत सात-बारावरील नोंद गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:30 IST

करंजवडे येथील दत्तप्रकाश दिनकर पाटील व इतर शेतकऱ्यांच्या गट नंबर ६१३ मध्ये २५ एकर क्षेत्र असलेल्या खातेदारांच्या सुमारे पाच ...

करंजवडे येथील दत्तप्रकाश दिनकर पाटील व इतर शेतकऱ्यांच्या गट नंबर ६१३ मध्ये २५ एकर क्षेत्र असलेल्या खातेदारांच्या सुमारे पाच विहिरी, पोटखराब गायब आहेत, तर गट नंबर ६३३ मध्ये देवकीदेवी दिनकर पाटील यांचे हस्तलिखितमध्ये १७२ गुंठे क्षेत्र सात-बाऱ्यावर नोंद असताना ऑनलाईनमध्ये १०५ गुंठे दाखवते. यात चक्क ६७ गुंठे क्षेत्र गायब झाले आहे. याबाबत तहसीलदार कार्यालयात २९ सप्टेंबर २०१९ रोजी दुरुस्तीबाबत अर्ज केला आहे. पण तो प्रस्ताव गहाळ झाला असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. क्षेत्राबरोबर प्रस्तावही गायब होत असल्याने आता शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

चाैकट

प्रांताधिकारी न्याय देणार का?

सात-बारा ऑनलाईन करताना अनेक खातेदारांवर अन्याय झाला आहे. तलाठ्यांच्या येण्याच्या वेळा निश्चित नाहीत. दिवसभर त्याची वाट पाहावी लागते. वेळेत उतारे दाखले मिळत नाहीत. तरी या खातेदारांना प्रांताधिकाऱ्यांनी न्याय द्यावा, अशी मागणी संजय गांधी निराधार योजनेचे तालुका सदस्य दिनकर पाटील यांनी केली आहे.