शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कृषी औषध कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळावी

By admin | Updated: November 27, 2014 00:19 IST

शेतकऱ्यांची मागणी : फसव्यांवर कारवाई करा

टाकळी : विविध पिकांच्या रोगांवर हमखास नियंत्रणाचे फसवे दावे करणाऱ्या कृषी औषध कंपन्यांवर कारवाई करून, दावण्या व अन्य रोगांमुळे द्राक्ष उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची व नुकसानभरपाई देण्याची मागणी टाकळी परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे. टाकळीसह परिसरात ६० टक्के द्राक्ष बागायती क्षेत्र आहे. त्यापैकी ७५ टक्के द्राक्षबागांवर अवकाळी पाऊस, हवामान बदल व रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. रोगांवर हमखास नियंत्रणाचे फसवे दावे करणाऱ्या औषध कंपन्यांची महागडी औषधे फवारणी करूनही रोग नियंत्रणात आले नाहीत. आतापर्यंत एकरी ७० हजारापर्यंत औषध खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. द्राक्ष पिकावरील हमखास रोग नियंत्रणाचे दावे करणारे औषध कंपनीचे प्रतिनिधी, रोगाने बागांचे झालेले नुकसान पाहून शेतकऱ्यांकडे फिरकलेही नाहीत. औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या सल्ल्याने औषधांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे अशा बोगस दावे करणाऱ्या औषध कंपन्यांवर करवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्याकडून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आमगोंडा पाटील यांच्यासह पप्पू गुरव, शेखर कुरणे, राजू पाटील, हुवगोंडा पाटील, पमू पाटील, गटू पाटील यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)