शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने उत्पादन वाढ शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:20 IST

कासेगाव : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतातील उत्पादनवाढीचे लक्ष्य गाठू शकतो. मात्र त्यावेळी आपणास मागच्या पिढीने दिलेली शेतजमीन क्षारपड ...

कासेगाव : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतातील उत्पादनवाढीचे लक्ष्य गाठू शकतो. मात्र त्यावेळी आपणास मागच्या पिढीने दिलेली शेतजमीन क्षारपड होणार नाही, याकडेही लक्ष देवूया, असे आवाहन युवा नेते प्रतीक पाटील यांनी केले.

कासेगाव येथे राजारामबापू कारखान्याच्या राजारामबापू उच्च तंत्रज्ञान गट शेती व ठिबक सिंचन योजनेंतर्गत आयोजित परिसंवादात ते बोलत होते. ज्येष्ठ नेते जनार्दनकाका पाटील, संचालक आनंदराव पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील, सुभाषराव जमदाडे, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, सुजय पाटील उपस्थित होते.

प्रतीक पाटील म्हणाले, मी येत्या काही वर्षात तालुक्यातील क्षारपड जमीन सुधारणा, उत्पादनवाढ तसेच पाणीपुरवठा संस्थांवर गट शेती करण्यासाठी काम करणार आहे.

सुभाषराव जमदाडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ऊस विकास अधिकारी सुजय पाटील यांनी ठिबक सिंचन योजनेबद्दल तर अतुल पाटील यांनी ड्रोनबद्दल माहिती दिली.

देवराज पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. गटविकास अधिकारी रोहित साळुंखे यांनी आभार मानले. संभाजी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी श्यामराव पाटील, नेताजीराव पाटील, रामभाऊ माळी, पोपटराव जगताप, प्रशांत बर्डे, उदय पाटील, सरपंच किरण पाटील, उपसभापती सुरेश गावडे, शंकरराव भोसले, उपसरपंच दाजी गावडे, प्रा. कृष्णा मंडले, नंदा पाटील, सुनंदा देशमुख व शेतकरी उपस्थित होते.

फोटो- ०३०२२०२१-आयएसएलएम- कासेगाव न्यूज

कासेगाव येथील परिसंवादात प्रतीक पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जनार्दनकाका पाटील, आनंदराव पाटील, देवराज पाटील, सुभाषराव जमदाडे, प्रशांत पाटील उपस्थित होते.