शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

कृ ष्णा नदीला प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:06 PM

सांगली : जिल्ह्यातील शेकडो गावांतून दररोज पत्रात मिसळणारे कोट्यवधी लिटर सांडपाणी, जलपर्णी, शेवाळाचा थर, तसेच निर्माल्याच्या माध्यमातून निर्माण झालेला ...

सांगली : जिल्ह्यातील शेकडो गावांतून दररोज पत्रात मिसळणारे कोट्यवधी लिटर सांडपाणी, जलपर्णी, शेवाळाचा थर, तसेच निर्माल्याच्या माध्यमातून निर्माण झालेला कचरा अशा अनेक दुर्गंधीयुक्त गोष्टींना पोटात घेऊन वाहणाऱ्या सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषणाने कमाल मर्यादा ओलांडली आहे.नदीकाठच्या अनेक गावांतील व शहरातील सांडपाणी कृष्णा नदीपात्रात मिसळत आहे. केवळ एका सांगली शहरातून दररोज ५ कोटी लिटर सांडपाणी नदीत मिसळते. त्यामुळे प्रदूषणाची तीव्रता वाढतच आहे. नदीच्या पाण्याचा वासही उग्र येत आहे. महापालिकेतर्फे या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नदी पात्रातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीस पाठविले आहेत.कृष्णा नदी सांगली जिल्ह्यात प्रवेश करून जिल्ह्याबाहेर पडेपर्यंत शेकडो गावांचे सांडपाणी पोटात घेते. काही कारखान्यांचे केमिकलयुक्त व दूषित पाणी थेट नदीपात्रात येऊन मोठ्याप्रमाणात मिसळत आहे. त्यामुळे कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी, केंदाळ उगविले आहे. पाण्यावर हिरव्या रंगाचा प्रदूषित थर दिसत आहे.जनावरे धुणे, धार्मिक कार्यक्रमानंतर नदीत वस्तू विसर्जन करणे, विविध प्रकारचा कचरा टाकणे, निर्माल्य विसर्जित करणे यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. कृष्णा नदी स्वच्छतेबाबत बृहत् आराखडा तयार करण्याचे आदेशही निती आयोगाने दिले होते. जुलै २0१८ मध्ये याबाबत राज्य शासनाने आदेश देऊनही या अहवालाचे घोडे अडलेलेच आहे. अहवालाची ही अवस्था, तर स्वच्छता कधी होणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.