शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

वाटेगावात साकारलाय वैयक्तिक पाणी निचरा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:32 IST

वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील उपक्रमशील शेतकरी बाजीराव मार्तंड पाटील, उपसरपंच शुभांगी बाजीराव पाटील यांनी स्वत:च्या तीन एकर ...

वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील उपक्रमशील शेतकरी बाजीराव मार्तंड पाटील, उपसरपंच शुभांगी बाजीराव पाटील यांनी स्वत:च्या तीन एकर जमिनीमध्ये वैयक्तिक पाणी निचरा प्रकल्प राबविला आहे. यासाठी त्यांना अंदाजे २ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन जमिनीचा पोत व दर्जा सुधारणार आहे. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे परिसरातून कौतुक होत आहे.वाटेगाव येथील विठ्ठलनगर (खोरी विभाग) बेंद शिवारामध्ये पाटील यांची तीन एकर काळी कसदार जमीन आहे. परंतु पावसाळ्यामध्ये जमीन लवकर वापशास येत नाही. यावर्षी त्यांनी या क्षेत्रात असणाऱ्या जुन्या विहिरीची खुदाई केली. त्यातील निघालेला मुरूम व दगड त्यांनी आपल्या जमिनीमध्ये पूर्व-पश्चिम १८०० फूट लांब, ६ फूट रुंद व ७ फूट खोल जेसीबीने चर काढून चरीमध्ये तळापासून ३ फूट भरून घेऊन, त्यावर माती पसरून शेत तयार केले आहे. या पाण्याचा निचरा त्यांनी शेतापासून वाहणाºया ओघळीमध्ये केला आहे. यामुळे जमिनीत पावसाळ्यात असणाºया अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन पावसाळ्यात सुद्धा जमिनीमध्ये वापसा येणार आहे. यामुळे जमिनीची सुपीकता वाढणार आहे. यामुळे भविष्यात जमीन क्षारपड होणार नाही. या पाणी निचरा प्रकल्पामुळे परिसरातील १५ ते २0 शेतकऱ्यांच्या अंदाजे १०० एकर जमिनीला फायदा होणार आहे.